भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार !
लेखक: सुमित एस. कुलकर्णी भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार हा आपल्या देशाच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. 1990 नंतर जेव्हा भारताने LPG (Liberalisation, Privatisation, Globalisation) धोरण स्वीकारले, तेव्हा पासून देशाच्या अर्थव्यवस्थेने वेगाने भरारी घ्यायला सुरुवात केली. त्या आधी आपली अर्थव्यवस्था बंदिस्त होती, आणि विदेशी गुंतवणूकदारांना मर्यादित संधी होत्या. 1991 मध्ये भारताने आर्थिक उदारीकरणाची सुरुवात केली…