मुकुंद चिलवंत यांनी स्वीकारला अहिल्यानगर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार
अहिल्यानगर, दि. २३-राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मुकुंद चिलवंत यांनी आज स्वीकारला. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात साध्या पण उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुकुंद चिलवंत यांना माहिती व जनसंपर्क विभागातील विविध स्तरांवर काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे. मंत्रालय, मुंबई येथील वृत्तचित्र…
आमच्या सर्व मागण्या मान्य’, जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर CJP ने आंदोलन मागे घेतले
डिजिटल डेस्क, नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या तिसऱ्या फेरीतील चर्चेला यश आले आहे. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह उपस्थित होते. बैठकीदरम्यान CJP ने मांडलेल्या पाच प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. सरकारने या सर्व…
८ महिन्यांच्या मुलगा विहानसोबत कतरिना कैफने शेअर केले खास क्षण; पहिला वाढदिवस ठरला संस्मरणीय
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आई झाल्यानंतर चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून काहीशी दूर आहे. मात्र, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत अधूनमधून तिच्या मातृत्वातील खास क्षण शेअर करत असते. यावेळी कतरिनाने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची काही खास छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी अधिक खास ठरला, कारण मुलगा विहानसोबतचा हा तिचा पहिलाच वाढदिवस होता. मुलगा…
बोलणार नाही करून दाखवणार दुबेया कुटुंबाचे सांत्वनप्रसंगी डॉ. सुजय विखे यांचे सूचक विधान
श्रीरामपूर (प्रतिनिधी): शहरातील तरुण उद्योजक आकाश दुबे यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दुबे कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी आकाश दुबे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत कुटुंबीयांचे सांत्वन केले. गेल्या काही दिवसांपासून आकाश दुबे हत्याप्रकरणामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…
एसआयआर फॉर्मपासून ऑनलाइन नोंदणीपर्यंत, निवडणूक आयोगाचा नवा मार्ग; नागरिकांना मिळणार दिलासा
Source google एसआयआर वादानंतर निवडणूक आयोगाने आपली विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नवे उपक्रम सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून ECINET नावाचे एक नवीन डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. एसआयआर वादानंतर निवडणूक आयोग प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये मतदार जनजागृती कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. ECINET या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले…
शरद मोहोळ हत्याकांडाला नवा वळण; कथित सूत्रधार विठ्ठल शेलारच्या सुटकेचे उच्च न्यायालयाचे आदेश, पुणे पोलिसांना मोठा धक्का
पुणे: शहरातील गुन्हेगारी विश्व हादरवणाऱ्या शरद मोहोळ हत्या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. या खटल्यातील कथित मुख्य सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल शेलार याची तात्काळ सुटका करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अटकेदरम्यान कायदेशीर प्रक्रियेत त्रुटी झाल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने हा निकाल दिला असून, त्यामुळे पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. …
2025 मध्ये आशियात रुपयाची सर्वात कमकुवत कामगिरी; निर्यातीला अपेक्षित फायदा न होता उलट तोटा कसा होतो?
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने 2025 मध्ये मोठी घसरण नोंदवली आहे. जानेवारी ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत रुपया 6 टक्क्यांहून अधिक घसरला असून, आशियातील प्रमुख चलनांमध्ये ही सर्वात वाईट कामगिरी ठरली आहे. रुपया पहिल्यांदाच 90 चा टप्पा ओलांडत 91 च्या दिशेने वाटचाल करत आहे. या घसरणीमुळे “कमकुवत चलनामुळे निर्यात स्पर्धात्मक होते” हा समज पुन्हा…
मस्कटमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत; भारतीय समुदायाचे कौतुक, भारत–ओमान संबंधांवर सकारात्मक चर्चा
डिजिटल डेस्क, नवी दिल्ली — पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ओमानच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यासाठी मस्कट येथे दाखल झाले. मस्कट विमानतळावर त्यांचे अत्यंत आत्मीयतेने स्वागत करण्यात आले. ओमानमधील भारतीय समुदायाने दाखवलेल्या उत्साहाचे पंतप्रधान मोदींनी विशेष कौतुक केले असून, हे भारत आणि ओमानमधील मजबूत लोकसंपर्कांचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले. एक्स (X) वरील पोस्टमध्ये पंतप्रधान…
अनिल अंबानींचे सुपुत्र जय अनमोल अंबानी अडचणीत; सीबीआयकडून 228 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल
Jai Anmol Ambani Fraud Case: देशातील उद्योग क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या अनिल अंबानी यांच्या मुलगा जय अनमोल अंबानी यांच्यावर सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. त्यांच्यावर तब्बल 228 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयची कारवाई केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडून (CBI) जय अनमोल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL)…
Q2 GDP: भारतीय अर्थव्यवस्थेची 8.2% झेप; सर्व अनुमानांवर मात, विकासदरात 260 बेसिस पॉइंट्सची उडी
वित्त वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत भारताच्या जीडीपीने जबरदस्त कामगिरी करत 8.2% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत विकासदर 5.6% होता. यावेळी जीडीपीची गती एवढी मजबूत राहिली की तज्ज्ञांनी केलेले सर्व अंदाज मागे पडले. बहुतेक अर्थतज्ज्ञांनी 7 ते 7.3 टक्क्यांच्या दरम्यान वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. जुलै- सप्टेंबर 2025 या कालावधीत भारतीय…
