Home » अर्थजगत (Economy & Business)

शेअर बाजारात मोठी घसरण! १५ मिनिटांत गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटींचे नुकसान, ट्रम्प टॅरिफचा मोठा फटका

गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण (Share Market Crash) झाली आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला २५ टक्के टॅरिफ आहे, ज्यामुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. आज सकाळच्या सुरुवातीच्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचे नुकसान नवी दिल्ली – अमेरिकेचे…

Read More
BSE

ऑप्शन ट्रेडिंग अपडेट: निफ्टी एक्सपायरी आता मंगळवारी? गुरुवारी न होता आता होणार बदल!

मुंबई – शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी यांची साप्ताहिक एक्सपायरी आता गुरुवारी न होता दुसऱ्या दिवशी होऊ शकते. सेबी (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ) प्रत्येक शेअर बाजारासाठी वेगवेगळा एक्सपायरी दिवस ठेवण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने मंगळवार हा…

Read More

सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन

बारामती, दि.१६ : राज्यात पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिमिर्तीवर भर देण्यात येत आहे, आगामी काळात नागरिकांच्या वीज देयकात बचत करण्याच्यादृष्टीने दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा राज्यशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी…

Read More

कृत्रिम बुद्धिमत्तेतून हरित कृषी क्रांतीची नवी पहाट

जगभरात आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात स्थित्यंतरे होत असताना शेतीदेखील याला अपवाद ठरू शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – एआय), ड्रोन तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग आदींसह नवकल्पनांना प्रत्यक्ष रूप देत अनेक ‘स्टार्टअप’ या क्षेत्राच्या विकासासाठी उदयास येत आहेत. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना आणि शेतीला निश्चितच फायदा होणार आहे. अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ जॉन मॅकार्थी यांनी १९५५ मध्ये आर्टिफिशिअल…

Read More
BSE

शेअर बाजारात जोरदार उसळी: जाणून घ्या या वाढीचं कारण काय आहे?

या आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी म्हणजेच सोमवारी शेअर बाजारात (Sensex Today) प्रचंड तेजी पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लेख लिहीत असताना, बीएसई सेन्सेक्स 1928 अंकांनी वधारून 81,383 वर व्यवहार करत होता. एनएसई निफ्टीदेखील जवळपास 600 अंकांनी वाढून 24,597 वर ट्रेड करत होता. चला तर मग,…

Read More

लेख: श्रीरामपूर (खंडाळा) एमआयडीसी – एक अपूर्ण स्वप्न लेखक: सुमित एस. कुलकर्णी:

1986 मध्ये श्रिरामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपली उपजाऊ जमीन MIDC साठी सरकारला दिली, एका आशेने – की त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतील, गावाला प्रगतीचा रस्ता सापडेल, आणि एक नवा औद्योगिक युग सुरू होईल. पण 2025 ला उभं राहिलं तर, हाच MIDC 70% रिकामी दिसते, जिथं 1987 पासून फारशी औद्योगिक घडामोडच झाली नाही. प्रश्न असा आहे –…

Read More

मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चे भव्य आयोजन; पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २८ : मुंबई बीकेसी येथील जियो वर्ल्ड सेंटर येथे १ मे पासून ४ मे २०२५ पर्यंत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे १ मे रोजी उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज बीकेसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत…

Read More

भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार !

लेखक: सुमित एस. कुलकर्णी भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार हा आपल्या देशाच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. 1990 नंतर जेव्हा भारताने LPG (Liberalisation, Privatisation, Globalisation) धोरण स्वीकारले, तेव्हा पासून देशाच्या अर्थव्यवस्थेने वेगाने भरारी घ्यायला सुरुवात केली. त्या आधी आपली अर्थव्यवस्था बंदिस्त होती, आणि विदेशी गुंतवणूकदारांना मर्यादित संधी होत्या. 1991 मध्ये भारताने आर्थिक उदारीकरणाची सुरुवात केली…

Read More

पाकिस्तानला भारताचा जोरदार झटका; सिंधू पाणी वाटप करारावर तात्पुरती स्थगिती

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानला भारताचा जोरदार झटका; सिंधू पाणी वाटप करारावर तात्पुरती स्थगिती जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांना पुढील 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले असून, अटारी-वाघा सीमेवर 1 मे पर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताने सिंधू जलवाटप…

Read More

पाकिस्तानला भारताचा जोरदार झटका; सिंधू पाणी वाटप करारावर तात्पुरती स्थगिती

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानला भारताचा जोरदार झटका; सिंधू पाणी वाटप करारावर तात्पुरती स्थगिती जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांना पुढील 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले असून, अटारी-वाघा सीमेवर 1 मे पर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताने सिंधू जलवाटप…

Read More