भारताची निर्णायक कारवाई; बलुचिस्तानने पाकिस्तानविरोधात स्वातंत्र्य जाहीर केले, भारतात दूतावासाची मागणी
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानने पाकिस्तानविरोधात बंड पुकारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून जाहीरनामं केलं आहे. बलोच लेखक मीर यार बलोच यांनी हे ऐतिहासिक पाऊल उचलले असून, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सविस्तर पोस्ट करून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. बलुचिस्तानचा भारताला पाठिंबा; संयुक्त राष्ट्रांना हस्तक्षेपाची मागणी मीर यार बलोच यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानसारख्या…