Home » INFORMATION

स्वतंत्र वीर सावरकर : भारताचे खरे वीरपुरुष

वीर सावरकर – या नावातच असीम तेज, अद्वितीय शौर्य आणि अखंड राष्ट्रप्रेम सामावलेले आहे. त्यांच्या संपूर्ण जीवनाचा मागोवा घेतल्यास, आपणास असंख्य प्रेरणादायी पैलू दिसून येतात. आजच्या भारताला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असेल, तर सावरकरांचा इतिहास आणि विचार समजून घेणे अत्यावश्यक आहे. प्रारंभ – एका क्रांतिकारकाची जडणघडण २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या छोट्याशा…

Read More

जिल्ह्यात येत्या ९ जून रोजी ‘महसूल लोक अदालती’चे आयोजन

पुणे दि. १८: महसूल दाव्यांमध्ये दोन्ही पक्षकार तडजोडीसाठी तयार असल्यास महसूल दाव्यांची संख्या कमी होण्यासह सामंजस्याने न्याय मिळविणे सोपे होण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात येत्या ९ जून रोजी ‘महसूल लोक अदालती’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिली आहे. महसूल प्रशासनातील मंडल अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्याकडील अर्धन्यायिक कामकाजामध्ये अनेक वेळा महसुली…

Read More

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला पुणे जिल्ह्याच्या कामाकाजाचा आढावा नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा- मेघना बोर्डीकर

पुणे, दि. ९ : शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमानंतर राज्य शासनाने विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर देण्यासाठी १५० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला असून या कार्यक्रमात सर्व विभागांनी सक्रीय सहभाग घ्यावा. नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी कामकाजात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले. जिल्हाधिकारी…

Read More

पाकिस्तानची घागरगोंडी; लाईव्ह अपडेट्स .. भारताचे प्रत्युत्तर

भारत-पाकिस्तान संघर्ष: हल्ल्यानंतर सीमाभागातील परिस्थिती कशी आहे? स्थानिकांनी सांगितल्या भयावह आठवणी भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव कायम; दुसऱ्या दिवशीही दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले. मात्र भारताच्या अत्याधुनिक S-400 क्षेपणास्त्र प्रणालीने हे सर्व हल्ले हवेतच निष्फळ ठरवले. भारताने प्रत्युत्तरादाखल लाहोर, कराची आणि रावळपिंडीतील HQ-9 एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त…

Read More

भारताची निर्णायक कारवाई; बलुचिस्तानने पाकिस्तानविरोधात स्वातंत्र्य जाहीर केले, भारतात दूतावासाची मागणी

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानने पाकिस्तानविरोधात बंड पुकारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून जाहीरनामं केलं आहे. बलोच लेखक मीर यार बलोच यांनी हे ऐतिहासिक पाऊल उचलले असून, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सविस्तर पोस्ट करून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. बलुचिस्तानचा भारताला पाठिंबा; संयुक्त राष्ट्रांना हस्तक्षेपाची मागणी मीर यार बलोच यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानसारख्या…

Read More

भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे अलर्टवर; ब्लॅकआउट आणि आणीबाणीमुळे गाड्या रद्द व विलंबित, यादी पाहा

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशातील रेल्वे प्रशासन सतर्क झाले आहे. सुरक्षा उपाययोजनांअंतर्गत रेल्वे विभागाने कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या असून, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था भारतीय लष्करी हालचालींबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना सावध राहण्याचे…

Read More