sumitkulkarni88

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आळंदी येथे स्वागत.

पुणे,- : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महत्सव जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आळंदी येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार उमा खापरे, महेश लांडगे, बाबाजी काळे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका…

Read More

IND W vs SL W : स्मृती मंधानाने ठोकले शतक; महिलांच्या वनडे फायनलमध्ये 340+ धावा करणारी भारत दुसरीच संघ स्मृती मंधानाचा ऐतिहासिक पराक्रम, भारताचा शानदार विजयाच्या दिशेने वाटचाल

त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताच्या महिला क्रिकेट संघाने यजमान श्रीलंकेविरुद्ध फलंदाजी करताना 50 षटकांत 7 गडी गमावत 342 धावा फटकावल्या. सलामीवीर स्मृती मंधानाने शानदार शतक झळकावत इतिहास रचला. मंधानाच्या या खेळीने भारत महिलांच्या वनडे क्रिकेटच्या अंतिम सामन्यात 340+ धावा करणारा दुसरा संघ ठरला आहे. शतकवीर मंधानाने रचला विक्रम स्मृती मंधानाने वनडे कारकिर्दीतील आपले अकरावे शतक…

Read More

आम्ही घरात घुसून मारलं…’ भारतीय सैन्य दलाचा ‘ऑपरेशन सिंदूर’चा अचूक प्रहार; संरक्षणमंत्र्यांनी उघड केली मिशनमागील गोष्ट राजनाथ सिंह यांचे मोठे विधान : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू, HQ-9 मिसाईल सिस्टम उद्ध्वस्त

नवी दिल्ली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, भारतीय लष्कराचे ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले की पाकिस्तानच्या हवाई संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या HQ-9 मिसाईल यंत्रणांचा पूर्णपणे नाश करण्यात आला आहे. त्यांनी भारतीय सैन्याने दाखवलेली शौर्य आणि कर्तबगारी ही अकल्पनीय असून, लष्कराचे मनापासून अभिनंदन केले. रक्षा मंत्र्यांकडून लष्कराच्या पराक्रमाला सलाम राजनाथ…

Read More

पाकिस्तानची भारताच्या सीमारेषेवर कुरापत – MEA कडून खुलासा, संयम ठेवत भारताची ठाम भूमिका

MEA च्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करताना नागरी हवाई मार्गाचा गैरवापर केला आहे. यामध्ये लाहोरहून उड्डाण करणाऱ्या नागरी विमानांमागे लपून हल्ले करण्यात आले. भारताच्या सीमारेषेवर सध्या पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली सुरू असून, लढाऊ विमानांच्या गुप्त हालचालींसाठी विविध युक्त्या वापरण्यात येत आहेत. मात्र, भारत संयम राखून…

Read More

बहावलपूर-मुरीदकेतील दहशतवादी तळ नेस्तनाबूत.

नवी दिल्ली (डिजिटल डेस्क) – भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा करारा प्रतिशोध घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करून त्यांना मोठे नुकसान पोहोचवले. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. भारताचा हुशार आणि मोजका प्रहार, दहशतवाद्यांना जबर धक्का जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूरमधील मुख्यालय 2015…

Read More

अहिल्यानगरला मिळणार सहा पदरी नवीन महामार्ग! डीपीआर प्रक्रियेला सुरुवात, सहा महिन्यात कामास गती.

राज्यात मागील काही वर्षांमध्ये रस्ते विकासाच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. गेल्या दशकभरात अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्ग पूर्णत्वास गेले असून, अजूनही काही प्रकल्प वेगाने सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक सकारात्मक घोषणा करण्यात आली आहे – लवकरच येथे एक नविन सहा पदरी महामार्ग तयार होणार आहे. — Ahilyanagar News :…

Read More

महिलांसाठी फिटनेस का महत्त्वाचा आहे? – आश्वती अशोकची प्रेरणादायी कहाणी.

आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याकडे आणि फिटनेसकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. फिटनेस म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्याचं समतोल राखणं देखील आहे. विशेषतः वेट ट्रेनिंग (Weight Training) महिलांसाठी खूप फायदेशीर ठरतं. महिलांसाठी वेट ट्रेनिंगचे फायदे: 1. हाडं मजबूत होतात – ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. 2. शरीरातली चरबी कमी…

Read More

कोहलीचा टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार; BCCIने घेतली चर्चेसाठी पुढाकार.

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि कसोटी क्रिकेटमधील आधारस्तंभ विराट कोहली याने बीसीसीआयला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार सांगितला आहे. इंग्लंडविरुद्ध महत्त्वाच्या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने कोहलीला पुन्हा विचार करण्याची विनंती केली आहे. विराट कोहलीचा मोठा निर्णय – पण भारत अजूनही आशावादी बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, “कोहलीने आपली भूमिका स्पष्टपणे सांगितली असून कसोटी क्रिकेटमधून पुढे…

Read More

भारताचा पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला… इस्लामाबादजवळ क्षेपणास्त्र हल्ला; अनेक हवाईतळांवर भीषण स्फोट.

भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असून भारताने पाकिस्तानवर निर्णायक कृती सुरू केली आहे. जम्मू-कश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले आणि गोळीबाराचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी सकाळी पाकिस्तानातील अनेक हवाईतळांवर प्रचंड स्फोट झाले असून, त्यात इस्लामाबादच्या जवळील एक महत्त्वाचे लष्करी केंद्र देखील लक्ष्य करण्यात आले आहे. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानवर निर्णायक कृती; इस्लामाबादजवळ क्षेपणास्त्रांचा मारा डिजिटल…

Read More

भारताचा अभेद्य हवाई संरक्षण कवच; पाकिस्तानच्या सर्व हल्ल्यांची केली प्रभावी परतफेड

ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची बौखलाहट, भारताच्या १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या सशक्त हवाई संरक्षण प्रणालीमुळे हे सर्व हल्ले निष्फळ ठरले. भारताने S-400 प्रणालीचा वापर करून हे यश मिळवले आहे. भारताकडे अनेक अत्याधुनिक डिफेन्स सिस्टिम आहेत ज्या शत्रूच्या विमान, क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा सहज निपटारा करू शकतात. — शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणा भारताची खरी ताकद भारताचा…

Read More