Home » HEADLINE

इजरायल-इराण संघर्ष : इराणवरील हल्ल्यानंतर इजरायलचा मोठा निर्णय, जागतिक स्तरावरील सर्व दूतावास तात्पुरते बंद

इराणसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इजरायलने जगभरातील आपले सर्व दूतावास तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी यहुदी चिन्हे किंवा इतर ओळख दर्शवणाऱ्या गोष्टी दाखवू नयेत, असे आवाहन केले आहे. तसेच कांसुलर सेवा आवश्यक असल्यास स्थानिक सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधावा, अशी सूचना दिली आहे. सार्वजनिक स्थळी यहुदी प्रतीक न दाखवण्याच्या सूचना…

Read More

अहमदाबाद विमान दुर्घटना: माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी विमानात होते उपस्थित; प्रवाशांची यादी जाहीर

अहमदाबादहून लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताच अपघातग्रस्त झाले. या विमानात एकूण 242 प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणीही उपस्थित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानतळ बंद, रुग्णालयात वाढलेली गर्दी एअर इंडिया विमानाच्या अपघातामुळे अहमदाबाद विमानतळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद करण्यात…

Read More

चंद्रशेखर बावनकुळे: ‘चांदवडला येऊ का?’ – फोन उचलताच मंत्री बावनकुळे संतापले, तहसीलदारांना दिली तंबी

शनिवारी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विभागीय आयुक्त कार्यालयात ‘जनसंवाद’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात एका अधिकाऱ्याविरोधात आलेल्या सततच्या तक्रारींमुळे बावनकुळे संतापले. त्यांनी थेट सभागृहातून चांदवडचे तहसीलदार यांना फोन करून विचारलं, “चांदवडला येऊ का? पहिल्या १० पैकी ८ तक्रारी तुमच्याच आहेत!” असा रोष व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांशी बोला, असा सल्लाही दिला. — नाशिक तहसीलदारांनाही फटकारलं नाशिकमधील…

Read More

A To Z: स्वस्त दागिने सांगणारी यूट्यूबर कशी बनली ISI ची प्यादी? ज्योती मल्होत्राची कहाणी

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेकरिता हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली असून, गेल्या आठवड्यात या प्रकरणात अनेक बाबी उघड झाल्या आहेत. ती ISI च्या सापळ्यात कशी अडकली, भारतीय यंत्रणांच्या लक्षात कशी आली, आणि अटक ते आतापर्यंत काय काय घडले, याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे. यूट्यूबर ज्योती मल्होत्रा ISI च्या जाळ्यात कशी अडकली?…

Read More

सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन

बारामती, दि.१६ : राज्यात पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिमिर्तीवर भर देण्यात येत आहे, आगामी काळात नागरिकांच्या वीज देयकात बचत करण्याच्यादृष्टीने दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा राज्यशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी…

Read More

“विद्या बालनला डिनरला बोलावणं आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान” – विजय शाह आणि वाद यांचं जुनं नातं

मध्य प्रदेशचे आदिवासी विकास मंत्री विजय शाह सध्या पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच त्यांनी कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली. हा काही पहिलाच प्रसंग नाही, याआधीही ते अशा अनेक वादांमध्ये अडकले आहेत. त्यांनी एकदा अभिनेत्री विद्या बालनला डिनरसाठी आमंत्रित केलं होतं, जे तिनं नकारात्मक…

Read More

भारताचा अभेद्य हवाई संरक्षण कवच; पाकिस्तानच्या सर्व हल्ल्यांची केली प्रभावी परतफेड

ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची बौखलाहट, भारताच्या १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या सशक्त हवाई संरक्षण प्रणालीमुळे हे सर्व हल्ले निष्फळ ठरले. भारताने S-400 प्रणालीचा वापर करून हे यश मिळवले आहे. भारताकडे अनेक अत्याधुनिक डिफेन्स सिस्टिम आहेत ज्या शत्रूच्या विमान, क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा सहज निपटारा करू शकतात. — शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणा भारताची खरी ताकद भारताचा…

Read More

जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून गोदामाची साठवणूक क्षमता वाढवावी -पणनमंत्री जयकुमार रावल

पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संचालक मंडळासोबत आढावा बैठक संपन्न   पुणे, दि. ९ : राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी केलेला शेतमाल तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूकही वखार महामंडळाच्या गोदामात होते, त्यामुळे आवश्यकतेनुसार गोदाम साठवणूक क्षमतेत वाढ करण्याच्यादृष्टीने देशासह जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा…

Read More

‘कोणताही कट यशस्वी होऊ देऊ नका… भारत-पाक संघर्षावर RSS प्रमुख मोहन भागवत यांचे मत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. काल रात्री सीमारेषेवर दोन्ही बाजूंनी जोरदार कारवाया झाल्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्व भारतीयांना एकत्र राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, देशविरोधी कोणताही कट यशस्वी होऊ देऊ नये. — भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचे प्रतिपादन “ऑपरेशन सिंदूर”…

Read More

पाकिस्तानची घागरगोंडी; लाईव्ह अपडेट्स .. भारताचे प्रत्युत्तर

भारत-पाकिस्तान संघर्ष: हल्ल्यानंतर सीमाभागातील परिस्थिती कशी आहे? स्थानिकांनी सांगितल्या भयावह आठवणी भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव कायम; दुसऱ्या दिवशीही दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले. मात्र भारताच्या अत्याधुनिक S-400 क्षेपणास्त्र प्रणालीने हे सर्व हल्ले हवेतच निष्फळ ठरवले. भारताने प्रत्युत्तरादाखल लाहोर, कराची आणि रावळपिंडीतील HQ-9 एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त…

Read More