ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त; देशभरातून भारतीय लष्कराचे कौतुक, 165 उड्डाणे रद्द
नवी दिल्ली | डिजिटल डेस्क भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे नऊ दहशतवादी तळ लक्ष्य करत त्यांना नष्ट केले आहे. भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, केवळ दहशतवादी तळांवरच हल्ले झाले असून जर पाकिस्तानने प्रत्युत्तराचा प्रयत्न केला, तर त्याला कडक उत्तर दिले जाईल. भारतीय लष्कर आणि वायुदलाकडून या कारवाईबाबत अधिकृत माहिती…