Home » #INDIAN ARMY .. JAI HIND

भारत चमचमीत मर्सिडीज, आम्ही वाळूचा डंपर’ – आसिम मुनीरचा खुद्द पाकिस्तानावर टोला; सोशल मीडियावर चांगलाच हशा

  पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असली तरी शेखी मिरवण्यात तो नेहमी पुढे असतो. फ्लोरिडा येथील एका कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी भारताशी तुलना करताना पाकिस्तानालाच वाळूने भरलेला डंप ट्रक संबोधले, तर भारताची तुलना त्यांनी चमचमीत मर्सिडीजशी केली. त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर चांगलाच विनोद सुरू आहे.   मुख्य मुद्दे:   फ्लोरिडा, टॅम्पा येथे…

Read More

भारतीय सैन्यशक्तीला मिळणार स्वदेशी ‘शेर’ रायफलची ताकद, वर्षाअखेरीस उत्पादन पूर्णपणे देशातच

भारतीय लष्करासाठी अत्याधुनिक ‘क्लाश्निकोव एके-203’ रायफल आता पूर्णपणे भारतात तयार होणार असून, तिला ‘शेर’ हे स्वदेशी नाव देण्यात येणार आहे. अमेठी येथील कारखान्यात तयार होणाऱ्या या रायफलचे सर्व भाग आता देशातच बनवले जातील. 31 डिसेंबरपूर्वी पहिली ‘शेर’ रायफल लष्करात दाखल होणार अमेठीतील इंडियन रशियन रायफल प्रॉडक्शन लिमिटेड (IRRPL) या संयुक्त कंपनीमार्फत 31 डिसेंबर 2025 पर्यंत…

Read More

‘४५ टक्के हिरवा, ५० टक्के खाकी…’, लवकरच नव्या डिजिटल पॅटर्न युनिफॉर्ममध्ये दिसणार BSF चे जवान

बीएसएफच्या जवानांना मिळणार नवी डिजिटल पॅटर्न कॉम्बॅट युनिफॉर्म सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान आता लवकरच नव्या डिजिटल पॅटर्नवरील कॉम्बॅट युनिफॉर्ममध्ये दिसणार आहेत. भारतीय सैन्य आणि सीआरपीएफप्रमाणेच आता बीएसएफचाही ड्रेस पॅटर्न डिजिटल होणार आहे. नव्या युनिफॉर्ममध्ये ८०% कापूस, १९% पॉलिएस्टर आणि १% स्पॅन्डेक्स वापरण्यात आला आहे, ज्यामुळे ती अधिक आरामदायक ठरेल. या युनिफॉर्ममध्ये ५०% खाकी, ४५%…

Read More

तुर्की-आजरबैजानऐवजी पर्यटक दक्षिण व ईशान्य भारतात वळत आहेत; बुकिंग रद्द करण्याची लाट कायम ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला खुले समर्थन दिल्याने पर्यटक झाले नाराज

मुंबई | प्रतिनिधी – पाकिस्तानमधील दहशतवादी गटांविरोधात भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्की आणि अझरबैजान यांनी पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला. यानंतर भारतीय पर्यटक आणि टूर ऑपरेटरांनी या दोन देशांतील बुकिंग मोठ्या प्रमाणावर रद्द केली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आता पर्यटकांचा कल दक्षिण आणि ईशान्य भारताकडे वळलेला दिसतो आहे. परंतु महागड्या विमानसेवा…

Read More

ऑपरेशन सिंदूरमागील शूरवीर..

भेटा त्या IAF जवानांना ज्यांनी पाकिस्तानला धूळ चारली पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय वायुदलाच्या हवाई कारवाईने पाकिस्तानला जबर धक्का बसला. या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या (IAF) जवानांचे फोटो सरकारने जाहीर केले. लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनीही या कारवाईचे कौतुक केले. वायुदलाच्या इंटीग्रेटेड एअर कमांड…

Read More

पाकिस्तानचे (पाकड्याचे )दुष्ट हेतू उधळून लावले – पंतप्रधान मोदी यांचे आदमपूरहून भाषण

ऑपरेशन सिंदूरनंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जालंधर येथील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. त्यांनी तेथून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, “गर्वाने सांगतो की आपण सर्वांनी आपले उद्दिष्ट पूर्णतेने साध्य केले आहे. पाकिस्तानचे दहशतवादी तळ आणि हवाई तळच नाही, तर त्यांचे दुष्ट हेतू आणि दुस्साहस देखील पराभूत झाले आहेत.” आदमपूर एअरबेसहून मोदींचे राष्ट्राला उद्दबोधन पंतप्रधान…

Read More

पुन्हा एकदा वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानवर साधला निशाणा; भारतीय चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला

टीम इंडियाचा माजी आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने पुन्हा एकदा पाकिस्तानवर कडाडून टीका करत सोशल मीडियावर देशभक्तीचं वातावरण तयार केलं. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या फोटोसह एक प्रभावी कॅप्शन शेअर केलं, जे काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झालं. यापूर्वीही सेहवागने पाकिस्तानविरोधात कठोर वक्तव्यं केली आहेत. सेहवागच्या स्टोरीमधून देशभक्तीचं प्रतिबिंब वीरूने इन्स्टाग्रामवर पोस्ट…

Read More

ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले पाक लष्कराचे पाच अधिकारी; भारतीय लष्कराकडून मोठा खुलासा.

नवी दिल्ली | डिजिटल डेस्क: पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पंधरव्या दिवशी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या मोहिमेत भारताने अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत काही प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा केला. विशेष बाब म्हणजे, ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तान लष्कराचे वरिष्ठ अधिकारी हजर होते, अशी माहिती भारतीय लष्कराने पुराव्यांसह उघड केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने दहशतवादी अड्ड्यांवर तडाखा…

Read More

पाकिस्तानची भारताच्या सीमारेषेवर कुरापत – MEA कडून खुलासा, संयम ठेवत भारताची ठाम भूमिका

MEA च्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करताना नागरी हवाई मार्गाचा गैरवापर केला आहे. यामध्ये लाहोरहून उड्डाण करणाऱ्या नागरी विमानांमागे लपून हल्ले करण्यात आले. भारताच्या सीमारेषेवर सध्या पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली सुरू असून, लढाऊ विमानांच्या गुप्त हालचालींसाठी विविध युक्त्या वापरण्यात येत आहेत. मात्र, भारत संयम राखून…

Read More

बहावलपूर-मुरीदकेतील दहशतवादी तळ नेस्तनाबूत.

नवी दिल्ली (डिजिटल डेस्क) – भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा करारा प्रतिशोध घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करून त्यांना मोठे नुकसान पोहोचवले. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. भारताचा हुशार आणि मोजका प्रहार, दहशतवाद्यांना जबर धक्का जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूरमधील मुख्यालय 2015…

Read More