Home » NEW DELHI

“ऑपरेशन सिंदूर”: पाकला दिला जोरदार प्रत्युत्तर – पंतप्रधान मोदींचा राष्ट्राला संदेश

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर राष्ट्राला संबोधित करत भारताच्या शौर्याची उजळणी केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जेव्हा आपल्या सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तानने त्यांच्यावर संरक्षणात्मक कारवाई करत भारतावर प्रतिहल्ला केला. मात्र भारताने थेट पाकिस्तानच्या छाताडावर वार केला. — सैन्याला दिली मोकळीक – दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी म्हणाले,…

Read More

आम्ही घरात घुसून मारलं…’ भारतीय सैन्य दलाचा ‘ऑपरेशन सिंदूर’चा अचूक प्रहार; संरक्षणमंत्र्यांनी उघड केली मिशनमागील गोष्ट राजनाथ सिंह यांचे मोठे विधान : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू, HQ-9 मिसाईल सिस्टम उद्ध्वस्त

नवी दिल्ली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, भारतीय लष्कराचे ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले की पाकिस्तानच्या हवाई संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या HQ-9 मिसाईल यंत्रणांचा पूर्णपणे नाश करण्यात आला आहे. त्यांनी भारतीय सैन्याने दाखवलेली शौर्य आणि कर्तबगारी ही अकल्पनीय असून, लष्कराचे मनापासून अभिनंदन केले. रक्षा मंत्र्यांकडून लष्कराच्या पराक्रमाला सलाम राजनाथ…

Read More

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त; देशभरातून भारतीय लष्कराचे कौतुक, 165 उड्डाणे रद्द

नवी दिल्ली | डिजिटल डेस्क भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे नऊ दहशतवादी तळ लक्ष्य करत त्यांना नष्ट केले आहे. भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, केवळ दहशतवादी तळांवरच हल्ले झाले असून जर पाकिस्तानने प्रत्युत्तराचा प्रयत्न केला, तर त्याला कडक उत्तर दिले जाईल. भारतीय लष्कर आणि वायुदलाकडून या कारवाईबाबत अधिकृत माहिती…

Read More

।ऑपरेशन सिंदूर: लेफ्टनंट कर्नल धोनी ते ग्रुप कॅप्टन सचिन – भारतीय सैन्यात सामील झालेले हे ५ क्रिकेटपटू

भारतीय सैन्याची पाकला जोरदार प्रत्युत्तरात्मक कारवाई – ऑपरेशन सिंदूरद्वारे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ठोस प्रत्युत्तर दिले आहे. ६ आणि ७ मेच्या मध्यरात्री भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत हवाई हल्ला केला. यामध्ये ९ दहशतवादी ठिकाणांचा नायनाट करण्यात आला असून, सुमारे २६ दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची…

Read More

‘भारताने दिला निर्णायक प्रत्युत्तर’: ऑपरेशन सिंदूरनंतर राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर चढवला हल्लाबोल

नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका भाषणात पाकिस्तानवर जोरदार टीका केली. सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, काल रात्री भारतीय लष्कराने शौर्य आणि पराक्रमाचे दर्शन घडवत एक नवीन इतिहास रचला आहे. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहितीही दिली. राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय लष्कराने अचूकता, दक्षता आणि संवेदनशीलतेने ही कारवाई…

Read More

केसरी चैप्टर 2 बॉक्स ऑफिस दिवस 19: ‘रेड 2’च्या तुलनेत केसरी 2 अजूनही मैदानात टिकून; हळूहळू पण सातत्याने जमा करत आहे कोट्यवधींचा गल्ला

अक्षय कुमारची ऐतिहासिक कथा मांडणारी ‘केसरी चैप्टर 2’ 18 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित झाली असून तिला बॉक्स ऑफिसवर 19 दिवस पूर्ण झाले आहेत. ‘जाट’ आणि ‘रेड 2’ या दोन दिग्गज चित्रपटांमधून वाट काढत, केसरी 2 जगभरात जोरात कमाई करत आहे, मात्र भारतात मात्र तिच्या कमाईचा वेग काहीसा मंदावलेला दिसतो. मंगळवारी चित्रपटाने नेमकी किती कमाई केली, पाहूया…

Read More

महाराष्ट्रात निवडणुकांचा धडाका! पुढील चार महिन्यांत होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका – सुप्रीम कोर्टाचा आदेश

दिल्ली | प्रतिनिधी – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला आहे की येत्या चार महिन्यांत या निवडणुका पार पडाव्यात. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय? ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने 2022 मधील…

Read More

“दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलण्याचा निर्धार – पंतप्रधान मोदी व मोहन भागवत यांची महत्त्वपूर्ण चर्चा”

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली. ही भेट जवळपास दीड तास चालली. पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर ही चर्चा झाल्याचे समजते. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारताने दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानविरोधात…

Read More