Home » RSS ..MOHANJI BHAGWAT

‘कोणताही कट यशस्वी होऊ देऊ नका… भारत-पाक संघर्षावर RSS प्रमुख मोहन भागवत यांचे मत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. काल रात्री सीमारेषेवर दोन्ही बाजूंनी जोरदार कारवाया झाल्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्व भारतीयांना एकत्र राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, देशविरोधी कोणताही कट यशस्वी होऊ देऊ नये. — भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचे प्रतिपादन “ऑपरेशन सिंदूर”…

Read More