ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद.

महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचे आवाहन पुणे, दि. २६: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही व्यक्ती बेघर राहणार नाही…

Read More

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन.

पुणे, दि.२६: जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिले त्याचप्रमाणेच यापुढेही खंबीर राहावे, राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांना धीर दिला….

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 25: निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असून याकरीता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.   कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…

Read More

Pahalgam Terror Attack नंतर पाकिस्तानचा जोरदार प्रतिकार; द्विपक्षीय करार रद्द करण्याची शक्यता

Pahalgam Terror Attack नंतर पाकिस्तानचा जोरदार प्रतिकार; द्विपक्षीय करार रद्द करण्याची शक्यता पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून घेतलेल्या कठोर निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व द्विपक्षीय करार रद्द करण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये 1972 मधील शिमला कराराचाही समावेश आहे. हे निर्णय गुरुवारी इस्लामाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीचे…

Read More

पाकिस्तानला भारताचा जोरदार झटका; सिंधू पाणी वाटप करारावर तात्पुरती स्थगिती

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानला भारताचा जोरदार झटका; सिंधू पाणी वाटप करारावर तात्पुरती स्थगिती जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांना पुढील 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले असून, अटारी-वाघा सीमेवर 1 मे पर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताने सिंधू जलवाटप…

Read More

जम्मू जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी जनताने संतापाची लाट; संरक्षणाची तीव्र प्रतिक्रिया

  जम्मू जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी जनताने संतापाची लाट; संरक्षणाची तीव्र प्रतिक्रिया जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी सक्रिय संपूर्ण देशात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अत्यंत कठोरपणे कठोर बंदोबस्त करण्याची पद्धत असून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. हीच बाब, धर्माच्या नावावर पुरुषांची हत्या करणे आणि निरपराध लोकांना ठार करणे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. या…

Read More