Home » अहिल्यानगर

उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सन २०२५-२६ खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठक

अहिल्यानगर, दि. १६ – शेती अधिक शास्त्रशुद्ध, फायदेशीर व पर्यावरणपूरक बनावी यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. शेतीसाठी उपयुक्त माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित…

Read More

अहिल्यानगरला मिळणार सहा पदरी नवीन महामार्ग! डीपीआर प्रक्रियेला सुरुवात, सहा महिन्यात कामास गती.

राज्यात मागील काही वर्षांमध्ये रस्ते विकासाच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. गेल्या दशकभरात अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्ग पूर्णत्वास गेले असून, अजूनही काही प्रकल्प वेगाने सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक सकारात्मक घोषणा करण्यात आली आहे – लवकरच येथे एक नविन सहा पदरी महामार्ग तयार होणार आहे. — Ahilyanagar News :…

Read More

“शिरसगाव-ब्राह्मणगाव रस्त्याच्या निकृष्ट कामावर रोहित यादव यांचा आक्षेप; तातडीने काम थांबवून तपासणीसाठी तज्ज्ञ समिती नेमण्याची मागणी”

श्रीरामपूर(प्रतिनिधी):- शिरसगाव ग्रामपंचायत हद्दीत शिरसगाव ब्राह्मणगाव रस्त्याचे चालू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून सार्वजनिक निधीचा योग्य वापर न होता सर्व नियम पायदळी तुडवले जात असून ते काम तातडीने बंद करून कामाच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी तज्ञ अभियंत्यांची समिती नेमून ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी शिरसगावचे युवा नेतृत्व व राष्ट्रीय श्रीराम संघाचे शिरसगाव शाखेचे अध्यक्ष रोहित यादव यांनी…

Read More

पिंपळगाव माळवी च्या ग्रामस्थांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. माजी उपसरपंच लताबाई कराळे हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी.

नगर (प्रतिनिधी)- मौजे पिंपळगाव माळवी येथील माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांची निर्गुण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शिव प्रहार संघटनेच्या वतीने व पिंपळगाव माळवी च्या ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले यावेळी शिव प्रहार संघटनेचे युवक तालुकाप्रमुख गोरक्षनाथ आढाव समवेत पिंपळगाव माळवी ग्रामस्थ आशा आढाव, वैशाली आढाव, मनीषा…

Read More

गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र शासन कटिबद्ध – केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील

गावातील पाणी गावातच आडवा शिर्डी, दि.२ :- पुढील चार वर्षांत देशातील कोणतेही गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये व देश दुष्काळमुक्त व्हावा, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी केले. शासन तर आपले काम करणारच आहे, मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने पाण्याचा…

Read More

निमगाव वाघाच्या यात्रेत थरारक कुस्त्यांनी रंगला आखाडा

निमगाव वाघाच्या यात्रेत थरारक कुस्त्यांनी रंगला आखाडा मानाच्या कुस्त्यांत मल्लांनी पटकाविली चांदीची गदा व रोख बक्षीसं कावडीने आणलेल्या गंगाजल मिरवणूक व संदल-उरुसने धार्मिक एकतेचे दर्शन नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त बुधवारी (दि.23 एप्रिल) कुस्तीचे मैदान लाल मातीच्या आखाड्यातील थरारक कुस्त्यांनी रंगले होते. हलगी-डफाचा निनाद, बजरंग बलीचा जयघोष,…

Read More