Home » गाव ते महानगर (Rural to Urban Focus)

जिल्ह्यात येत्या ९ जून रोजी ‘महसूल लोक अदालती’चे आयोजन

पुणे दि. १८: महसूल दाव्यांमध्ये दोन्ही पक्षकार तडजोडीसाठी तयार असल्यास महसूल दाव्यांची संख्या कमी होण्यासह सामंजस्याने न्याय मिळविणे सोपे होण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात येत्या ९ जून रोजी ‘महसूल लोक अदालती’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिली आहे. महसूल प्रशासनातील मंडल अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्याकडील अर्धन्यायिक कामकाजामध्ये अनेक वेळा महसुली…

Read More

जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न; बियाणे, खते, निविष्ठांच्या पुरवठ्याबाबत आढावा मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १७: मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे,…

Read More

श्रीरामपुरात 14 कोटींचे ड्रग्स पकडले

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात काल रात्री श्रीरामपूर शहर पोलिसांनी एक छोटा हत्तीमध्ये सुमारे 14 कोटी रूपयांचे ड्रग्ससह मुद्देमाल जप्त केला आहे. हा साठा पकडल्यानंतर आज याबाबत एसपी राकेश ओला यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबतची माहिती दिली. पकडलेला आरोपी मिनीनाथ विष्णू राशिनकर, वय-38, रा.धनगरवाडी, ता.राहाता याची पोलीस कोठडी घेतल्यानंतर अधिक तपासात हा माल कोठून आला? कोठे चालला…

Read More

अहिल्यानगरला मिळणार सहा पदरी नवीन महामार्ग! डीपीआर प्रक्रियेला सुरुवात, सहा महिन्यात कामास गती.

राज्यात मागील काही वर्षांमध्ये रस्ते विकासाच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. गेल्या दशकभरात अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्ग पूर्णत्वास गेले असून, अजूनही काही प्रकल्प वेगाने सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक सकारात्मक घोषणा करण्यात आली आहे – लवकरच येथे एक नविन सहा पदरी महामार्ग तयार होणार आहे. — Ahilyanagar News :…

Read More

Birdev Done: मेंढपाळाच्या मुलाचा IPS पर्यंतचा संघर्षमय प्रवास.

कोल्हापूर – देशातील सर्वात कठीण समजली जाणारी यूपीएससी परीक्षा पास करून आयपीएस होण्याचं स्वप्न अनेक तरुण उराशी बाळगतात. काहींना सर्व सुविधा असूनही अपयश येतं, तर काहीजण खडतर परिस्थितीतूनही यशाची शिखरं गाठतात. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावातील बिरदेव सिद्धप्पा डोणे याने हे शक्य करून दाखवलं आहे. एका मेंढपाळ कुटुंबातील बिरदेवने कठीण आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीतून…

Read More