Home » Uncategorized » Page 3

जेवरमध्ये बसणार देशातील सहावी अति-आधुनिक सेमीकंडक्टर युनिट, मोदी सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’अंतर्गत उत्तर प्रदेशातील जेवर इंटरनॅशनल एअरपोर्टजवळ एक नवीन सेमीकंडक्टर युनिट उभारण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी यासंदर्भात घोषणा केली. ही देशातील सहावी सेमीकंडक्टर युनिट ठरणार आहे. याआधी या योजनेतून पाच युनिट्ससाठी मंजुरी दिली गेली आहे. ग्रेटर नोएडाला मिळाला आणखी एक औद्योगिक बूस्ट झपाट्याने विकसित होत असलेल्या ग्रेटर…

Read More

तुर्की आणि अजरबैजान बहिष्कार: भारतातील पर्यटकांचा रोष उफाळला, तुर्की-इस्तांबूल !

दैनिक Maharashtra niropya सर्व भारतीयांना कळकळीचे आवाहन करते की, तुर्की, इस्तांबूल (अजरबैजान) या देशांना आता बॉयकॉट करण्याची वेळ आली आहे. ज्यांनी भारताच्या मदतीचे मीठ खाल्लं, ज्यांच्या भूकंपाच्या काळात भारताने सर्वात मोठी मदत केली, त्या देशांनी भारतावर झालेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानला खुले समर्थन दिलं आहे. आज आपली भारतीय एकता दाखवण्याची हीच वेळ आहे. — तुर्की आणि अजरबैजानचा…

Read More

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढ

पुणे, दि. १३: राज्यात शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) – २०२५ ला प्रविष्ठ होण्यासाठी १४ मे २०२५ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने…

Read More

भारताची जोरदार प्रत्युत्तरात्मक कारवाई: पाकिस्तानात मोठी हानी, १० महत्त्वाचे मुद्दे

पाकिस्तानने बुधवारी रात्री भारतातील अनेक राज्यांवर क्षेपणास्त्र व ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी सर्व आक्रमण निष्फळ ठरवले. त्यानंतर भारताने अत्यंत प्रभावी प्रत्युत्तर देत पाकिस्तानातील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रवर्षा केली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे विदेश सचिव मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली. — ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे निर्णायक उत्तर: पाकिस्तानात हाहाकार पाकिस्तानने गुरुवारी…

Read More

जिल्ह्यातील ५३८ पाणंद, शिव रस्ते वापरास खुले-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी अतिक्रमित व बंद झालेले पाणंद, शिव रस्ते खुले करुन घेण्याकरीता ३१ मे पर्यंत अर्ज करावे- जिल्हाधिकारी

पुणे, दि. ५: जिल्ह्यात अतिक्रमित व बंद असलेले पाणंद, शिव रस्ते वापरास खुले करण्यासाठी जानेवारी २०२५ पासून मोहीम हाती घेण्यात असून माहे एप्रिल २०२५ अखेर एकूण ७०४ कि.मी. लांबीचे ५३८ रस्ते वापरास खुले करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील गाव नकाशेप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले पाणंद, शिव रस्ते खुले…

Read More

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि. ४ : राजूर येथे कावीळचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. डॉक्टरांची टीम पूर्णवेळ तैनात राहणार असून, रक्त तपासणीचे अहवाल लवकर मिळावेत यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. राजूरमध्ये कावीळग्रस्त रुग्णांची संख्या…

Read More

न्युज पेपर असोसिएशनच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रदीप कुलकर्णी यांनी फेर निवड

जयपुर- असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी प्रदीप कुलकर्णी यांची फेर निवड करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष के डी चंडोला यांनी संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात केली. संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा दिनांक 27 एप्रिल रोजी दुसरा दिवस होता या अधिवेशनामध्ये राजस्थान अध्यक्ष गोपाल गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर राष्ट्रीय…

Read More

ऋषभ पंतवर कोटींचा वर्षाव, तरीही अपेक्षाभंग; झहीर खानचं महागड्या पंतला समर्थन.

आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक बोली मिळवणाऱ्या ऋषभ पंतची कामगिरी यंदा फारशी प्रभावी ठरलेली नाही. झहीर खानकडून ऋषभ पंतला पाठिंबा आयपीएल टी-20 स्पर्धेत ऋषभ पंत यंदा कर्णधार म्हणूनच नव्हे, तर फलंदाज म्हणूनही अपयशी ठरला आहे. रविवारीच्या सामन्यातही त्याचं अपयश सुरूच राहिलं. मुंबई इंडियन्सविरुद्ध 216 धावांचा पाठलाग करताना चौथ्या क्रमांकावर आलेल्या पंतने फक्त 4 धावा काढल्या. सामन्यानंतर…

Read More

ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद.

महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचे आवाहन पुणे, दि. २६: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही व्यक्ती बेघर राहणार नाही…

Read More

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन.

पुणे, दि.२६: जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिले त्याचप्रमाणेच यापुढेही खंबीर राहावे, राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांना धीर दिला….

Read More