पाकिस्तानची घागरगोंडी; लाईव्ह अपडेट्स .. भारताचे प्रत्युत्तर
भारत-पाकिस्तान संघर्ष: हल्ल्यानंतर सीमाभागातील परिस्थिती कशी आहे? स्थानिकांनी सांगितल्या भयावह आठवणी भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव कायम; दुसऱ्या दिवशीही दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले. मात्र भारताच्या अत्याधुनिक S-400 क्षेपणास्त्र प्रणालीने हे सर्व हल्ले हवेतच निष्फळ ठरवले. भारताने प्रत्युत्तरादाखल लाहोर, कराची आणि रावळपिंडीतील HQ-9 एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त…