Home » वातावरण आणि हवामान (Environment & Weather)

पर्यावरण दिन विशेष अरावलीच्या पुनरुज्जीवनासाठी ‘ग्रीन वॉल’ मोहिमेचा प्रारंभ, पंतप्रधान मोदींनी ‘सिंदूर’ वृक्ष लावला

नवी दिल्ली – विश्व पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरावली पर्वतरांगेच्या संरक्षणासाठी आणि हरियाली वाढवण्यासाठी ‘अरावली ग्रीन वॉल प्रकल्प’ सुरू केला. दिल्लीपासून गुजरातपर्यंत जवळपास 700 किमी परिसरात हा प्रकल्प राबवला जाणार असून, धूळयुक्त वारे थांबवणे, पाण्याच्या स्रोतांचे पुनरुज्जीवन आणि थार वाळवंटाचा विस्तार थांबवणे या प्रमुख उद्दिष्टांवर भर दिला जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ दिल्ली, हरियाणा,…

Read More

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करा-उपमुख्यमंत्री

बारामती, दि.२६: बारामती व इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. आपत्तीच्या काळात नागरिकांना मदत करणे राज्य शासनाचे कर्तव्य असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, एनडीआरएफच्या निकषानुसार बाधित नागरिकांना मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन श्री. पवार यांनी यावेळी केले. श्री. पवार यांनी सकाळी महाराष्ट्र…

Read More

टर्बो इंजिनची ताकद अफाट, पण योग्य देखभाल अत्यावश्यक – जाणून घ्या समस्या टाळण्याचे उपाय.

टर्बो इंजिन केअर: भारतात अनेक प्रमुख वाहन निर्माता त्यांच्या कार्स टर्बो इंजिनच्या पर्यायासह बाजारात आणत आहेत. अशा इंजिन्सची देखभाल कशी करावी, यासाठी कंपन्यांकडून विशेष सूचना दिल्या जातात. टर्बो इंजिन असलेल्या गाड्यांची योग्य देखभाल कशी करावी, हे आपण जाणून घेऊया. — टर्बो इंजिनच्या गाड्यांची देखभाल कशी करावी? टर्बो इंजिन कार्स असतात अधिक शक्तिशाली टर्बो इंजिन असलेल्या…

Read More

भूकंपाचे सौम्य धक्के: गुजरात व जम्मू-काश्मीर पुन्हा हादरले, घबराट मात्र हानी नाही

गुजरात व जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरातमधील बानसकांठा जिल्ह्यातील वाव येथे 4.9 किलोमीटर जमिनीत नोंदवण्यात आला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 3.4 इतकी होती. हे धक्के सकाळी 3:35 वाजता जाणवले, त्यामुळे नागरिक थोड्या घाबरट मनस्थितीत घराबाहेर पडले. सुदैवाने कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची नोंद नाही. जम्मू-काश्मीरमध्येदेखील काल रात्री 2:29 वाजता…

Read More

पाकिस्तानला भारताचा जोरदार झटका; सिंधू पाणी वाटप करारावर तात्पुरती स्थगिती

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानला भारताचा जोरदार झटका; सिंधू पाणी वाटप करारावर तात्पुरती स्थगिती जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांना पुढील 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले असून, अटारी-वाघा सीमेवर 1 मे पर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताने सिंधू जलवाटप…

Read More