Home » विशेष रिपोर्ट्स / फिचर्स (Special Reports)

प्रिती झिंटाची वीर नारिंना सलामी; ऑपरेशन सिंदूरनंतर आर्मी वाइव्स वेल्फेअर असोसिएशनला 1 कोटींचे योगदान

बॉलीवूड अभिनेत्री व पंजाब किंग्ज (IPL) संघाची सहमालक प्रिती झिंटा यांनी भारतीय लष्कराच्या साउथ वेस्टर्न कमांड अंतर्गत आर्मी वाइव्स वेल्फेअर असोसिएशन (AWWA) ला 1 कोटी रुपये मदत दिली आहे. ही मदत त्यांनी 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर केली आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला होता. प्रिती झिंटाने…

Read More

‘‘आपला देश धर्मशाळा नाहीये…’ शरणार्थ्यांच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचं कठोर वक्तव्य; नेमकं काय आहे प्रकरण?

शरणार्थ्यांच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. श्रीलंकेच्या एका नागरिकाच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं की भारत हा असा देश नाही की जिथे जगभरातील सर्व शरणार्थ्यांना आसरा दिला जावा. संविधानातील अनुच्छेद १९ आणि २१ हे फक्त भारतीय नागरिकांसाठी लागू होतात, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. शरणार्थ्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं तिखट मत श्रीलंकेच्या नागरिकाच्या…

Read More

पुन्हा एकदा वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानवर साधला निशाणा; भारतीय चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला

टीम इंडियाचा माजी आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने पुन्हा एकदा पाकिस्तानवर कडाडून टीका करत सोशल मीडियावर देशभक्तीचं वातावरण तयार केलं. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या फोटोसह एक प्रभावी कॅप्शन शेअर केलं, जे काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झालं. यापूर्वीही सेहवागने पाकिस्तानविरोधात कठोर वक्तव्यं केली आहेत. सेहवागच्या स्टोरीमधून देशभक्तीचं प्रतिबिंब वीरूने इन्स्टाग्रामवर पोस्ट…

Read More

केसरी चैप्टर 2 बॉक्स ऑफिस दिवस 19: ‘रेड 2’च्या तुलनेत केसरी 2 अजूनही मैदानात टिकून; हळूहळू पण सातत्याने जमा करत आहे कोट्यवधींचा गल्ला

अक्षय कुमारची ऐतिहासिक कथा मांडणारी ‘केसरी चैप्टर 2’ 18 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित झाली असून तिला बॉक्स ऑफिसवर 19 दिवस पूर्ण झाले आहेत. ‘जाट’ आणि ‘रेड 2’ या दोन दिग्गज चित्रपटांमधून वाट काढत, केसरी 2 जगभरात जोरात कमाई करत आहे, मात्र भारतात मात्र तिच्या कमाईचा वेग काहीसा मंदावलेला दिसतो. मंगळवारी चित्रपटाने नेमकी किती कमाई केली, पाहूया…

Read More

.शोएब मलिकच्या प्रेमप्रकरणांमुळे कंटाळली होती सानिया मिर्झा: शोएबच्या बहिणीचे खुलासे

*सानिया मिर्झा, शोएब मलिक आणि सना जावेद यांच्यातील नात्यांमुळे चर्चेत आलेला घटस्फोट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेत्री सना जावेदशी जानेवारी २०२४ मध्ये लग्न केल्यानंतर शोएबच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. शोएबच्या बहिणीने नुकतेच सांगितले की सानिया त्याच्या सततच्या परस्त्री संबंधांमुळे त्रस्त झाली होती. शोएबच्या या दुसऱ्या निकाहसाठी त्याच्या कुटुंबाने अनुपस्थिती दर्शवली…

Read More

भूकंपाचे सौम्य धक्के: गुजरात व जम्मू-काश्मीर पुन्हा हादरले, घबराट मात्र हानी नाही

गुजरात व जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरातमधील बानसकांठा जिल्ह्यातील वाव येथे 4.9 किलोमीटर जमिनीत नोंदवण्यात आला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 3.4 इतकी होती. हे धक्के सकाळी 3:35 वाजता जाणवले, त्यामुळे नागरिक थोड्या घाबरट मनस्थितीत घराबाहेर पडले. सुदैवाने कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची नोंद नाही. जम्मू-काश्मीरमध्येदेखील काल रात्री 2:29 वाजता…

Read More

माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, दि. 2 :- “माजी आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील….

Read More

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण वाहतूक खोळंबा; लहान अंतरासाठी लागतोय एक तास.

पुणे : कामगार दिन व उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटक पर्यटन स्थळांकडे रवाना झाल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाट ते खालापूर दरम्यान साधारणतः आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत असून, काही मिनिटांत पार होणाऱ्या अंतरासाठी तासभराचा वेळ लागत आहे. आजच्या सुट्टीमुळे सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना बंद असल्याने, तसेच…

Read More

लेख: श्रीरामपूर (खंडाळा) एमआयडीसी – एक अपूर्ण स्वप्न लेखक: सुमित एस. कुलकर्णी:

1986 मध्ये श्रिरामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपली उपजाऊ जमीन MIDC साठी सरकारला दिली, एका आशेने – की त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतील, गावाला प्रगतीचा रस्ता सापडेल, आणि एक नवा औद्योगिक युग सुरू होईल. पण 2025 ला उभं राहिलं तर, हाच MIDC 70% रिकामी दिसते, जिथं 1987 पासून फारशी औद्योगिक घडामोडच झाली नाही. प्रश्न असा आहे –…

Read More

अक्षय तृतीया !

भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय आणि अध्यात्मिक परंपरांनी समृद्ध आहे. विविध सण, व्रतवैकल्यांमुळे आपले जीवन अधिक रंगीबेरंगी आणि अर्थपूर्ण होते. अशाच एक अत्यंत शुभ आणि पवित्र सण म्हणजे अक्षय तृतीया. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी साजरा होणारा हा दिवस हिंदू धर्मात विशेष महत्त्वाचा मानला जातो. अक्षय तृतीयाचे महत्त्व ‘अक्षय’ म्हणजे ‘कधीही क्षय न होणारे’ आणि ‘तृतीया’…

Read More