Headlines

अहिल्यानगरला मिळणार सहा पदरी नवीन महामार्ग! डीपीआर प्रक्रियेला सुरुवात, सहा महिन्यात कामास गती.

राज्यात मागील काही वर्षांमध्ये रस्ते विकासाच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. गेल्या दशकभरात अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्ग पूर्णत्वास गेले असून, अजूनही काही प्रकल्प वेगाने सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक सकारात्मक घोषणा करण्यात आली आहे – लवकरच येथे एक नविन सहा पदरी महामार्ग तयार होणार आहे. — Ahilyanagar News :…

Read More

महिलांसाठी फिटनेस का महत्त्वाचा आहे? – आश्वती अशोकची प्रेरणादायी कहाणी.

आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याकडे आणि फिटनेसकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. फिटनेस म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्याचं समतोल राखणं देखील आहे. विशेषतः वेट ट्रेनिंग (Weight Training) महिलांसाठी खूप फायदेशीर ठरतं. महिलांसाठी वेट ट्रेनिंगचे फायदे: 1. हाडं मजबूत होतात – ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. 2. शरीरातली चरबी कमी…

Read More

कोहलीचा टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार; BCCIने घेतली चर्चेसाठी पुढाकार.

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि कसोटी क्रिकेटमधील आधारस्तंभ विराट कोहली याने बीसीसीआयला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार सांगितला आहे. इंग्लंडविरुद्ध महत्त्वाच्या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने कोहलीला पुन्हा विचार करण्याची विनंती केली आहे. विराट कोहलीचा मोठा निर्णय – पण भारत अजूनही आशावादी बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, “कोहलीने आपली भूमिका स्पष्टपणे सांगितली असून कसोटी क्रिकेटमधून पुढे…

Read More

भारताचा पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला… इस्लामाबादजवळ क्षेपणास्त्र हल्ला; अनेक हवाईतळांवर भीषण स्फोट.

भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असून भारताने पाकिस्तानवर निर्णायक कृती सुरू केली आहे. जम्मू-कश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले आणि गोळीबाराचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी सकाळी पाकिस्तानातील अनेक हवाईतळांवर प्रचंड स्फोट झाले असून, त्यात इस्लामाबादच्या जवळील एक महत्त्वाचे लष्करी केंद्र देखील लक्ष्य करण्यात आले आहे. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानवर निर्णायक कृती; इस्लामाबादजवळ क्षेपणास्त्रांचा मारा डिजिटल…

Read More

भारताचा अभेद्य हवाई संरक्षण कवच; पाकिस्तानच्या सर्व हल्ल्यांची केली प्रभावी परतफेड

ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची बौखलाहट, भारताच्या १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या सशक्त हवाई संरक्षण प्रणालीमुळे हे सर्व हल्ले निष्फळ ठरले. भारताने S-400 प्रणालीचा वापर करून हे यश मिळवले आहे. भारताकडे अनेक अत्याधुनिक डिफेन्स सिस्टिम आहेत ज्या शत्रूच्या विमान, क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा सहज निपटारा करू शकतात. — शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणा भारताची खरी ताकद भारताचा…

Read More

जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून गोदामाची साठवणूक क्षमता वाढवावी -पणनमंत्री जयकुमार रावल

पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संचालक मंडळासोबत आढावा बैठक संपन्न   पुणे, दि. ९ : राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी केलेला शेतमाल तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूकही वखार महामंडळाच्या गोदामात होते, त्यामुळे आवश्यकतेनुसार गोदाम साठवणूक क्षमतेत वाढ करण्याच्यादृष्टीने देशासह जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा…

Read More

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला पुणे जिल्ह्याच्या कामाकाजाचा आढावा नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा- मेघना बोर्डीकर

पुणे, दि. ९ : शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमानंतर राज्य शासनाने विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर देण्यासाठी १५० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला असून या कार्यक्रमात सर्व विभागांनी सक्रीय सहभाग घ्यावा. नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी कामकाजात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले. जिल्हाधिकारी…

Read More

IPL SUSPENDED- “आता कधी खेळले जातील उर्वरित आयपीएल सामने? बीसीसीआयने दिली माहिती”

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावामुळे शुक्रवारपासून इंडियन प्रीमियर लीग 2025 तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की सध्याच्या परिस्थितीत स्पर्धा सुरू ठेवणे योग्य ठरणार नाही. त्यांनी पीटीआयला सांगितले की, “देश युद्धजन्य स्थितीत असताना क्रिकेट सामने खेळणे योग्य वाटत नाही.” आतापर्यंत लीगमध्ये एकूण 58 सामने खेळवले गेले आहेत. बीसीसीआयकडून आलेल्या माहितीनुसार, आयपीएलला…

Read More

‘कोणताही कट यशस्वी होऊ देऊ नका… भारत-पाक संघर्षावर RSS प्रमुख मोहन भागवत यांचे मत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. काल रात्री सीमारेषेवर दोन्ही बाजूंनी जोरदार कारवाया झाल्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्व भारतीयांना एकत्र राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, देशविरोधी कोणताही कट यशस्वी होऊ देऊ नये. — भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचे प्रतिपादन “ऑपरेशन सिंदूर”…

Read More

पाकिस्तानची घागरगोंडी; लाईव्ह अपडेट्स .. भारताचे प्रत्युत्तर

भारत-पाकिस्तान संघर्ष: हल्ल्यानंतर सीमाभागातील परिस्थिती कशी आहे? स्थानिकांनी सांगितल्या भयावह आठवणी भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव कायम; दुसऱ्या दिवशीही दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले. मात्र भारताच्या अत्याधुनिक S-400 क्षेपणास्त्र प्रणालीने हे सर्व हल्ले हवेतच निष्फळ ठरवले. भारताने प्रत्युत्तरादाखल लाहोर, कराची आणि रावळपिंडीतील HQ-9 एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त…

Read More