Home » HEADLINE

2025 मध्ये आशियात रुपयाची सर्वात कमकुवत कामगिरी; निर्यातीला अपेक्षित फायदा न होता उलट तोटा कसा होतो?

  डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने 2025 मध्ये मोठी घसरण नोंदवली आहे. जानेवारी ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत रुपया 6 टक्क्यांहून अधिक घसरला असून, आशियातील प्रमुख चलनांमध्ये ही सर्वात वाईट कामगिरी ठरली आहे. रुपया पहिल्यांदाच 90 चा टप्पा ओलांडत 91 च्या दिशेने वाटचाल करत आहे. या घसरणीमुळे “कमकुवत चलनामुळे निर्यात स्पर्धात्मक होते” हा समज पुन्हा…

Read More

मस्कटमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत; भारतीय समुदायाचे कौतुक, भारत–ओमान संबंधांवर सकारात्मक चर्चा

    डिजिटल डेस्क, नवी दिल्ली — पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ओमानच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यासाठी मस्कट येथे दाखल झाले. मस्कट विमानतळावर त्यांचे अत्यंत आत्मीयतेने स्वागत करण्यात आले. ओमानमधील भारतीय समुदायाने दाखवलेल्या उत्साहाचे पंतप्रधान मोदींनी विशेष कौतुक केले असून, हे भारत आणि ओमानमधील मजबूत लोकसंपर्कांचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले.   एक्स (X) वरील पोस्टमध्ये पंतप्रधान…

Read More

अनिल अंबानींचे सुपुत्र जय अनमोल अंबानी अडचणीत; सीबीआयकडून 228 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल

  Jai Anmol Ambani Fraud Case: देशातील उद्योग क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या अनिल अंबानी यांच्या मुलगा जय अनमोल अंबानी यांच्यावर सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. त्यांच्यावर तब्बल 228 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   सीबीआयची कारवाई   केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडून (CBI) जय अनमोल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL)…

Read More

Q2 GDP: भारतीय अर्थव्यवस्थेची 8.2% झेप; सर्व अनुमानांवर मात, विकासदरात 260 बेसिस पॉइंट्सची उडी

  वित्त वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत भारताच्या जीडीपीने जबरदस्त कामगिरी करत 8.2% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत विकासदर 5.6% होता. यावेळी जीडीपीची गती एवढी मजबूत राहिली की तज्ज्ञांनी केलेले सर्व अंदाज मागे पडले. बहुतेक अर्थतज्ज्ञांनी 7 ते 7.3 टक्क्यांच्या दरम्यान वाढीचा अंदाज व्यक्त केला होता.   जुलै- सप्टेंबर 2025 या कालावधीत भारतीय…

Read More

महाराष्ट्राचे सेवकत्रय: बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील

महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासात विखे पाटील कुटुंब हे नाव आदराने घेतले जाते. शिक्षण, आरोग्य, सहकार, शेती, जलव्यवस्थापन आणि ग्रामीण विकासात या कुटुंबाने दिलेले योगदान अमूल्य आहे. या कुटुंबाने केवळ राजकारण नाही तर सेवा, विकास आणि जनकल्याण हे जीवनमंत्र मानून काम केले आहे. १) पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील डॉ. बाळासाहेब विखे पाटील हे सहकार चळवळीचे शिल्पकार…

Read More

संसदेत वादंग : ‘नेहरूंनी बदलले वंदे मातरम्, इंदिरांनी टाकलं कारागृहात’ — अमित शाहांचा आरोप

  नवी दिल्ली : संसदेत ‘वंदे मातरम्’वरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत विरोधकांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत ही चर्चा सुरू केल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून आज शाह यांनी अनेक ऐतिहासिक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत काँग्रेसला धारेवर धरलं.   गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलं, “वंदे मातरम्’वर चर्चा…

Read More

 “अजित पवारांची ओळख हवी का?” पार्थ पवार जमीन व्यवहारावर सोशल मीडियावर मीम्सचा स्फोट

  राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावावर झालेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. पुण्यातील तब्बल १८०० कोटींच्या सरकारी जमिनीचा व्यवहार फक्त ३०० कोटींना झाल्याचे समोर आल्यानंतर नेटकरींनी यावर भन्नाट विनोद आणि शालजोडीतील फटकारे मारायला सुरुवात केली आहे.     —   🔹 “५०० रुपये आहेत, फक्त अजित…

Read More

Shivajirao Kardile : भाजपा आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं निधन

Shivajirao Kardile Passes Away at 66 : भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी मंत्री तथा राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट करून या निधनाची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी कर्डीले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राहुरीच्या आमदारकीसह त्यांच्याकडे…

Read More

मारिया कोरिना माचाडो कोण आहेत? २०२५चा नोबेल शांतता पुरस्कार जिंकणारी वेनेझुएलाची धैर्यवान नेत्या

  नॉर्वेजियन नोबेल समितीने वेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना माचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांना हा सन्मान लोकशाही हक्कांसाठीच्या त्यांच्या न थकणाऱ्या संघर्षासाठी आणि हुकूमशाहीतून शांततापूर्ण लोकशाहीकडे नेण्याच्या प्रयत्नांसाठी देण्यात आला आहे. समितीने त्यांना “अंधारातही लोकशाहीचा दिवा प्रज्वलित ठेवणारी धैर्यशाली महिला” असे संबोधले. — 🕊️ शांततेची आणि लोकशाहीची ज्योत…

Read More

पंतप्रधान मोदींकडून आज नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन

  देशातील सर्वात मोठ्या हरित विमानतळाच्या वैशिष्ट्यांचा आढावा   नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) हा देशातील सर्वात मोठा हरित विमानतळ प्रकल्प आज औपचारिकपणे सुरू होत आहे. पनवेलजवळील 1,160 हेक्टर जागेवर उभारलेला हा आधुनिक विमानतळ पर्यावरणपूरक वैशिष्ट्ये, अत्याधुनिक सुविधा आणि सुंदर वास्तुकलेसह सजला आहे. मुंबईतील विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दी कमी करत हा विमानतळ…

Read More