
पाकिस्तानला भारताचा जोरदार झटका; सिंधू पाणी वाटप करारावर तात्पुरती स्थगिती
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानला भारताचा जोरदार झटका; सिंधू पाणी वाटप करारावर तात्पुरती स्थगिती जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांना पुढील 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले असून, अटारी-वाघा सीमेवर 1 मे पर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताने सिंधू जलवाटप…