sumitkulkarni88

ऑपरेशन सिंदूरने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनी प्रत्येक भारतीयाचा मान अभिमानाने उंचाविला – सागर बेग

श्रीरामपूर(प्रतिनिधी) :- भारतीय जवानांना आर्थिक मदत करण्याइतपत कोणीही मोठे नाही.पहलगाम मधील भ्याड हल्ल्यातील हिंदूंच्या हत्येचा भारताने पाकिस्तानवर हल्ला करून बदला घेतला आज लढाई थांबवण्यात आली आहे नाहीतर राष्ट्रीय श्रीराम संघाच्या माध्यमातून राज्यभर पावती पुस्तकांवर भारतीय सैनिकांसाठी शस्त्रे घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात निधी गोळा केला असता असे बिनधास्त आणि परखड प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे नेते व राष्ट्रीय श्रीराम…

Read More

विभागीय आयुक्तांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा विभागस्तरीय आढावा पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. १४: हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता सर्व विभागांनी पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर…

Read More

म्हाडा लॉटरी : गृहखरेदीस इच्छुकांसाठी दिलासादायक बातमी, जुलैमध्ये ठाणे-कल्याण परिसरात 4000 घरे मिळणार लॉटरीद्वारे

म्हाडा लॉटरी 2025: घराच्या शोधात असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक सकारात्मक घडामोड समोर आली आहे. ठाणे आणि कल्याण परिसरात जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण विभागात तब्बल 4000 घरांसाठी भव्य लॉटरी जाहीर होणार आहे. मुंबईसारख्या शहरात घर घेणं आजच्या घडीला सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. साधे 1 BHK घर विकत घेण्यासाठी देखील लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. ही परिस्थिती…

Read More

जेवरमध्ये बसणार देशातील सहावी अति-आधुनिक सेमीकंडक्टर युनिट, मोदी सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’अंतर्गत उत्तर प्रदेशातील जेवर इंटरनॅशनल एअरपोर्टजवळ एक नवीन सेमीकंडक्टर युनिट उभारण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी यासंदर्भात घोषणा केली. ही देशातील सहावी सेमीकंडक्टर युनिट ठरणार आहे. याआधी या योजनेतून पाच युनिट्ससाठी मंजुरी दिली गेली आहे. ग्रेटर नोएडाला मिळाला आणखी एक औद्योगिक बूस्ट झपाट्याने विकसित होत असलेल्या ग्रेटर…

Read More

तुर्की आणि अजरबैजान बहिष्कार: भारतातील पर्यटकांचा रोष उफाळला, तुर्की-इस्तांबूल !

दैनिक Maharashtra niropya सर्व भारतीयांना कळकळीचे आवाहन करते की, तुर्की, इस्तांबूल (अजरबैजान) या देशांना आता बॉयकॉट करण्याची वेळ आली आहे. ज्यांनी भारताच्या मदतीचे मीठ खाल्लं, ज्यांच्या भूकंपाच्या काळात भारताने सर्वात मोठी मदत केली, त्या देशांनी भारतावर झालेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानला खुले समर्थन दिलं आहे. आज आपली भारतीय एकता दाखवण्याची हीच वेळ आहे. — तुर्की आणि अजरबैजानचा…

Read More

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढ

पुणे, दि. १३: राज्यात शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) – २०२५ ला प्रविष्ठ होण्यासाठी १४ मे २०२५ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने…

Read More

कृत्रिम बुद्धिमत्तेतून हरित कृषी क्रांतीची नवी पहाट

जगभरात आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात स्थित्यंतरे होत असताना शेतीदेखील याला अपवाद ठरू शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – एआय), ड्रोन तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग आदींसह नवकल्पनांना प्रत्यक्ष रूप देत अनेक ‘स्टार्टअप’ या क्षेत्राच्या विकासासाठी उदयास येत आहेत. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना आणि शेतीला निश्चितच फायदा होणार आहे. अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ जॉन मॅकार्थी यांनी १९५५ मध्ये आर्टिफिशिअल…

Read More

ऑपरेशन सिंदूरमागील शूरवीर..

भेटा त्या IAF जवानांना ज्यांनी पाकिस्तानला धूळ चारली पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय वायुदलाच्या हवाई कारवाईने पाकिस्तानला जबर धक्का बसला. या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या (IAF) जवानांचे फोटो सरकारने जाहीर केले. लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनीही या कारवाईचे कौतुक केले. वायुदलाच्या इंटीग्रेटेड एअर कमांड…

Read More

पाकिस्तानचे (पाकड्याचे )दुष्ट हेतू उधळून लावले – पंतप्रधान मोदी यांचे आदमपूरहून भाषण

ऑपरेशन सिंदूरनंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जालंधर येथील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. त्यांनी तेथून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, “गर्वाने सांगतो की आपण सर्वांनी आपले उद्दिष्ट पूर्णतेने साध्य केले आहे. पाकिस्तानचे दहशतवादी तळ आणि हवाई तळच नाही, तर त्यांचे दुष्ट हेतू आणि दुस्साहस देखील पराभूत झाले आहेत.” आदमपूर एअरबेसहून मोदींचे राष्ट्राला उद्दबोधन पंतप्रधान…

Read More

“ऑपरेशन सिंदूर”: पाकला दिला जोरदार प्रत्युत्तर – पंतप्रधान मोदींचा राष्ट्राला संदेश

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर राष्ट्राला संबोधित करत भारताच्या शौर्याची उजळणी केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जेव्हा आपल्या सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तानने त्यांच्यावर संरक्षणात्मक कारवाई करत भारतावर प्रतिहल्ला केला. मात्र भारताने थेट पाकिस्तानच्या छाताडावर वार केला. — सैन्याला दिली मोकळीक – दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी म्हणाले,…

Read More