
ऑपरेशन सिंदूरने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनी प्रत्येक भारतीयाचा मान अभिमानाने उंचाविला – सागर बेग
श्रीरामपूर(प्रतिनिधी) :- भारतीय जवानांना आर्थिक मदत करण्याइतपत कोणीही मोठे नाही.पहलगाम मधील भ्याड हल्ल्यातील हिंदूंच्या हत्येचा भारताने पाकिस्तानवर हल्ला करून बदला घेतला आज लढाई थांबवण्यात आली आहे नाहीतर राष्ट्रीय श्रीराम संघाच्या माध्यमातून राज्यभर पावती पुस्तकांवर भारतीय सैनिकांसाठी शस्त्रे घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात निधी गोळा केला असता असे बिनधास्त आणि परखड प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे नेते व राष्ट्रीय श्रीराम…