शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकाससारख्या क्षेत्रांसाठी कृत्रीम बुद्धीमत्तेचे स्वतंत्र कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत — उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

‘मायक्रोसॉफ्ट’सारख्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या कृत्रीम बुद्धीमत्ता कौशल्यवृद्धी सहकार्यात उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी — उपमुख्यमंत्री अजित पवार शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य क्षेत्रांमध्ये कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचाचा वापर वाढवणे काळाची गरज — उपमुख्यमंत्री अजित पवार कृत्रीम बुद्धीमत्ता क्षेत्रात कौशल्यवृद्धीसाठी मदत करणाऱ्या मायक्रोसॉफ्टसह सर्वांचे स्वागत, सर्वांनासहकार्याची भूमिका — उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. 5…

Read More

राज्य शासन आणि ग्लोबल मीडिया क्षेत्रातील भागीदारांमध्ये व्हेवज संमेलनाच्या माध्यमातून नवे पर्व नेटफ्लिक्स, मोशन पिक्चर आणि युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या प्रमुखांबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा

मुंबई, दि. ४ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी देवराज सान्याल आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन या दिग्गजांची भेट घेऊन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील कौशल्य विकासासंदर्भात तसेच चर्चा केली. राज्य शासन…

Read More

HSC निकाल 2025 : राज्याचा एकूण निकाल 91.88%, बारावीचा निकाल घोषित

महाराष्ट्र बोर्डाने आज बारावीचा निकाल जाहीर केला असून राज्याचा यंदाचा निकाल 91.88% इतका लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल mahresult.nic.in, results.digilocker.gov.in, mahahsscboard.in आणि https://hscresult.mkcl.org/ या संकेतस्थळांवर पाहता येईल. निकाल 2025 : वडिलांची आठवण, वैभवी देशमुखने भावुक शब्दांत मांडली भावना बीड – “माझ्या मेहनतीचे चीज झाले, पण वडिलांच्या शुभेच्छांची उणीव आहे.” 85.33% गुण मिळवलेल्या वैभवी देशमुखने आपले…

Read More

पंचायत’चा चौथा सीझन लवकरच; गावकथांच्या विश्वाची कल्पना, निर्माते दीपक मिश्रा यांची उघड भूमिका

पंचायत’ सीझन ४ चा टीझर प्रदर्शित; ग्रामीण जीवनावर आधारित कथानक पुन्हा सज्ज ‘पंचायत’ या गाजलेल्या ग्रामीण वेब सिरीजच्या चौथ्या पर्वाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, ही मालिका लवकरच ॲमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे. मिश्रा यांनी एका कार्यक्रमात बोलताना, ‘पंचायत’सह इतर ग्रामीण विषयांवर आधारित कथा एकत्र…

Read More

मानवी भावना, सुंदर अभिनय अन चांगले कथानक, असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात पॅन इंडियन सिनेमा या विषयावरील चर्चासत्राने दुसऱ्या दिवसाच्या सत्राचा प्रारंभ

मुंबई, दि.२: देशात विविध भाषा, जाती, धर्माचे नागरिक राहतात. भाषा कुठलीही असो, चित्रपटात जर मानवी भाव-भावना, सहज सुंदर अभिनय आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. भाषा, प्रेक्षक कोणतेही असले तरी तो भारतीय सिनेमा असतो हे महत्वाचे असल्याचे मत दाक्षिणात्य अभिनेते, अभिनेत्री यांनी व्यक्त केले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये…

Read More

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण वाहतूक खोळंबा; लहान अंतरासाठी लागतोय एक तास.

पुणे : कामगार दिन व उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटक पर्यटन स्थळांकडे रवाना झाल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाट ते खालापूर दरम्यान साधारणतः आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत असून, काही मिनिटांत पार होणाऱ्या अंतरासाठी तासभराचा वेळ लागत आहे. आजच्या सुट्टीमुळे सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना बंद असल्याने, तसेच…

Read More

ग्रंथालयांच्या अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.

पुणे दि – 28 जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न करीत असून या निधीच्या माध्यमातून ग्रंथालये अद्यावत करण्यात येणार आहे तसेच राज्यातील शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्व अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.   उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय…

Read More

मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चे भव्य आयोजन; पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २८ : मुंबई बीकेसी येथील जियो वर्ल्ड सेंटर येथे १ मे पासून ४ मे २०२५ पर्यंत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे १ मे रोजी उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज बीकेसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत…

Read More

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती’ आणि ‘प्रथम सेवा हक्क’ दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा संपन्न.

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात याव्यात. शासनाचा जो विभाग १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सेवा ऑनलाईन होणार नाहीत, त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात याची शालेय…

Read More

शहरांचा चेहरा बदलल्यास 50 टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पुणे अर्बन डायलॉग आव्हाने आणि उपाय’ कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन.

पुणे, दि. 27: आज महाराष्ट्राची 50 टक्के लोकसंख्या 500 शहरात आणि उर्वरित लोकसंख्या 40 हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास 50 टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो. यासाठी ‘पुणे अर्बन डायलॉग’ सारखे मंथन आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशदा, बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट, इंटरनॅशनल सेंटर आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त…

Read More