Headlines

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 25: निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असून याकरीता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.   कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण.

पुणे, दि.२५: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. राज्य शासन पोलीस विभागाला आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार भीमराव तापकीर, शंकर मांडेकर, पोलीस आयुक्त विनय कुमार…

Read More

पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर दणदणीत प्रहार; जयकुमार गोरे यांचा इशारा – युद्ध झाल्यास पाकिस्तान नकाशावरून नामशेष होईल.

बातमी :         जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या कृत्यावर संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत असून, पाकिस्तानवर जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पाकिस्तानविरोधात कठोर भाषेत निशाणा साधला आहे. “जर युद्ध झाले, तर त्याचे परिणाम…

Read More

डॉ.किरण मोघे माहिती उपसंचालक पदी रुजू.

पुणे, दि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांची माहिती उपसंचालक पदी पदोन्नती झाल्याने त्यांनी पुणे विभागीय माहिती उपसंचालक पदाचा कार्यभार स्विकारला. प्रभारी उपसंचालक श्रीमती वर्षा पाटोळे यांच्याकडून त्यांनी उपसंचालक पदाचा पदभार स्विकारला. डॉ. मोघे हे यापूर्वी मुख्यमंत्री सचिवालयात जनसंपर्क अधिकारी तथा माहिती अधिकारी म्हणून तर नांदेड,…

Read More

भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार !

लेखक: सुमित एस. कुलकर्णी भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार हा आपल्या देशाच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. 1990 नंतर जेव्हा भारताने LPG (Liberalisation, Privatisation, Globalisation) धोरण स्वीकारले, तेव्हा पासून देशाच्या अर्थव्यवस्थेने वेगाने भरारी घ्यायला सुरुवात केली. त्या आधी आपली अर्थव्यवस्था बंदिस्त होती, आणि विदेशी गुंतवणूकदारांना मर्यादित संधी होत्या. 1991 मध्ये भारताने आर्थिक उदारीकरणाची सुरुवात केली…

Read More

Birdev Done: मेंढपाळाच्या मुलाचा IPS पर्यंतचा संघर्षमय प्रवास.

कोल्हापूर – देशातील सर्वात कठीण समजली जाणारी यूपीएससी परीक्षा पास करून आयपीएस होण्याचं स्वप्न अनेक तरुण उराशी बाळगतात. काहींना सर्व सुविधा असूनही अपयश येतं, तर काहीजण खडतर परिस्थितीतूनही यशाची शिखरं गाठतात. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावातील बिरदेव सिद्धप्पा डोणे याने हे शक्य करून दाखवलं आहे. एका मेंढपाळ कुटुंबातील बिरदेवने कठीण आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीतून…

Read More

इंडियन प्रीमियर लीग 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पॉईंट्स टेबल मध्ये प्रथम.

इंडियन प्रीमियर लीग 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स — अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 मध्ये त्यांच्या घरच्या मैदानावरील पराभवांचा सिलसिला तोडला. मागील सलग तीन सामन्यांमध्ये अपयश आलेल्या रजत पाटीदारच्या संघाने एका हृदयस्पर्शी लढतीत जोरदार पुनरागमन करत राजस्थान रॉयल्सवर 11 धावांनी मात केली. पहिले फलंदाजी करताना, विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या झळकावलेल्या…

Read More

निमगाव वाघाच्या यात्रेत थरारक कुस्त्यांनी रंगला आखाडा

निमगाव वाघाच्या यात्रेत थरारक कुस्त्यांनी रंगला आखाडा मानाच्या कुस्त्यांत मल्लांनी पटकाविली चांदीची गदा व रोख बक्षीसं कावडीने आणलेल्या गंगाजल मिरवणूक व संदल-उरुसने धार्मिक एकतेचे दर्शन नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त बुधवारी (दि.23 एप्रिल) कुस्तीचे मैदान लाल मातीच्या आखाड्यातील थरारक कुस्त्यांनी रंगले होते. हलगी-डफाचा निनाद, बजरंग बलीचा जयघोष,…

Read More

Pahalgam Terror Attack नंतर पाकिस्तानचा जोरदार प्रतिकार; द्विपक्षीय करार रद्द करण्याची शक्यता

Pahalgam Terror Attack नंतर पाकिस्तानचा जोरदार प्रतिकार; द्विपक्षीय करार रद्द करण्याची शक्यता पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून घेतलेल्या कठोर निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व द्विपक्षीय करार रद्द करण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये 1972 मधील शिमला कराराचाही समावेश आहे. हे निर्णय गुरुवारी इस्लामाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीचे…

Read More

पाकिस्तानला भारताचा जोरदार झटका; सिंधू पाणी वाटप करारावर तात्पुरती स्थगिती

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानला भारताचा जोरदार झटका; सिंधू पाणी वाटप करारावर तात्पुरती स्थगिती जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांना पुढील 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले असून, अटारी-वाघा सीमेवर 1 मे पर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताने सिंधू जलवाटप…

Read More