दहा वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेत एआयमुळे 1.9 लाख कोटी डॉलरची भर, सरकारचा अहवाल जाहीर
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)मुळे रोजगार गमावण्याची भीती व्यक्त केली जात असली तरी ही तंत्रज्ञान अर्थव्यवस्थेला चालना देऊन नवीन नोकऱ्या निर्माण करू शकते, असे नीती आयोगाच्या अहवालात नमूद केले आहे. 2035 पर्यंत एआय भारतीय अर्थव्यवस्थेत 1.4 ते 1.9 लाख कोटी डॉलरची भर घालू शकतो. वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, देशातील प्रत्येक जिल्ह्यात एआय तंत्रज्ञानाचा…
