
पाकिस्तानचे (पाकड्याचे )दुष्ट हेतू उधळून लावले – पंतप्रधान मोदी यांचे आदमपूरहून भाषण
ऑपरेशन सिंदूरनंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जालंधर येथील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. त्यांनी तेथून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, “गर्वाने सांगतो की आपण सर्वांनी आपले उद्दिष्ट पूर्णतेने साध्य केले आहे. पाकिस्तानचे दहशतवादी तळ आणि हवाई तळच नाही, तर त्यांचे दुष्ट हेतू आणि दुस्साहस देखील पराभूत झाले आहेत.” आदमपूर एअरबेसहून मोदींचे राष्ट्राला उद्दबोधन पंतप्रधान…