पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्ड्यांचा खात्मा, देशाला लष्कराचा अभिमान; 165 उड्डाणे रद्द… वाचा ‘ऑपरेशन सिंदूर’ ची क्षणाक्षणाची माहिती
नवी दिल्ली (PTI) — भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील जैश, लष्कर आणि हिजबुलच्या 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ला करत त्यांचा नाश केला. यानंतर भारताने स्पष्ट केले की, मिसाइलद्वारे हे टार्गेट करण्यात आले असून, जर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर आम्हीही कारवाई करू. भारतीय लष्कर आणि हवाई दलाने पाकिस्तान व पीओजेकेमधील या मोहिमेची सविस्तर माहिती…