“लोक आम्हाला मत देतात, पण ते दुसरीकडे जातं…” राहुल गांधींनंतर आता राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
बिहार निवडणुकीपूर्वी मत चोरी आणि बनावट मतदार यादीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या 10 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मत चोरी होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर प्रकरण दडपल्याचा ठपका ठेवत विरोधी नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना मतदार यादी नीट तपासण्याचे आवाहन केले, जेणेकरून मत चोरीचा…
