
Pahalgam Terror Attack नंतर पाकिस्तानचा जोरदार प्रतिकार; द्विपक्षीय करार रद्द करण्याची शक्यता
Pahalgam Terror Attack नंतर पाकिस्तानचा जोरदार प्रतिकार; द्विपक्षीय करार रद्द करण्याची शक्यता पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून घेतलेल्या कठोर निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व द्विपक्षीय करार रद्द करण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये 1972 मधील शिमला कराराचाही समावेश आहे. हे निर्णय गुरुवारी इस्लामाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीचे…