ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद.

महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचे आवाहन पुणे, दि. २६: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही व्यक्ती बेघर राहणार नाही…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण.

पुणे, दि.२५: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. राज्य शासन पोलीस विभागाला आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार भीमराव तापकीर, शंकर मांडेकर, पोलीस आयुक्त विनय कुमार…

Read More

पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर दणदणीत प्रहार; जयकुमार गोरे यांचा इशारा – युद्ध झाल्यास पाकिस्तान नकाशावरून नामशेष होईल.

बातमी :         जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या कृत्यावर संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत असून, पाकिस्तानवर जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पाकिस्तानविरोधात कठोर भाषेत निशाणा साधला आहे. “जर युद्ध झाले, तर त्याचे परिणाम…

Read More

डॉ.किरण मोघे माहिती उपसंचालक पदी रुजू.

पुणे, दि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांची माहिती उपसंचालक पदी पदोन्नती झाल्याने त्यांनी पुणे विभागीय माहिती उपसंचालक पदाचा कार्यभार स्विकारला. प्रभारी उपसंचालक श्रीमती वर्षा पाटोळे यांच्याकडून त्यांनी उपसंचालक पदाचा पदभार स्विकारला. डॉ. मोघे हे यापूर्वी मुख्यमंत्री सचिवालयात जनसंपर्क अधिकारी तथा माहिती अधिकारी म्हणून तर नांदेड,…

Read More

भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार !

लेखक: सुमित एस. कुलकर्णी भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार हा आपल्या देशाच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. 1990 नंतर जेव्हा भारताने LPG (Liberalisation, Privatisation, Globalisation) धोरण स्वीकारले, तेव्हा पासून देशाच्या अर्थव्यवस्थेने वेगाने भरारी घ्यायला सुरुवात केली. त्या आधी आपली अर्थव्यवस्था बंदिस्त होती, आणि विदेशी गुंतवणूकदारांना मर्यादित संधी होत्या. 1991 मध्ये भारताने आर्थिक उदारीकरणाची सुरुवात केली…

Read More