sumitkulkarni88

जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून गोदामाची साठवणूक क्षमता वाढवावी -पणनमंत्री जयकुमार रावल

पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संचालक मंडळासोबत आढावा बैठक संपन्न   पुणे, दि. ९ : राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी केलेला शेतमाल तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूकही वखार महामंडळाच्या गोदामात होते, त्यामुळे आवश्यकतेनुसार गोदाम साठवणूक क्षमतेत वाढ करण्याच्यादृष्टीने देशासह जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा…

Read More

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला पुणे जिल्ह्याच्या कामाकाजाचा आढावा नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा- मेघना बोर्डीकर

पुणे, दि. ९ : शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमानंतर राज्य शासनाने विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर देण्यासाठी १५० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला असून या कार्यक्रमात सर्व विभागांनी सक्रीय सहभाग घ्यावा. नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी कामकाजात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले. जिल्हाधिकारी…

Read More

IPL SUSPENDED- “आता कधी खेळले जातील उर्वरित आयपीएल सामने? बीसीसीआयने दिली माहिती”

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावामुळे शुक्रवारपासून इंडियन प्रीमियर लीग 2025 तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की सध्याच्या परिस्थितीत स्पर्धा सुरू ठेवणे योग्य ठरणार नाही. त्यांनी पीटीआयला सांगितले की, “देश युद्धजन्य स्थितीत असताना क्रिकेट सामने खेळणे योग्य वाटत नाही.” आतापर्यंत लीगमध्ये एकूण 58 सामने खेळवले गेले आहेत. बीसीसीआयकडून आलेल्या माहितीनुसार, आयपीएलला…

Read More

‘कोणताही कट यशस्वी होऊ देऊ नका… भारत-पाक संघर्षावर RSS प्रमुख मोहन भागवत यांचे मत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. काल रात्री सीमारेषेवर दोन्ही बाजूंनी जोरदार कारवाया झाल्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्व भारतीयांना एकत्र राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, देशविरोधी कोणताही कट यशस्वी होऊ देऊ नये. — भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचे प्रतिपादन “ऑपरेशन सिंदूर”…

Read More

पाकिस्तानची घागरगोंडी; लाईव्ह अपडेट्स .. भारताचे प्रत्युत्तर

भारत-पाकिस्तान संघर्ष: हल्ल्यानंतर सीमाभागातील परिस्थिती कशी आहे? स्थानिकांनी सांगितल्या भयावह आठवणी भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव कायम; दुसऱ्या दिवशीही दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले. मात्र भारताच्या अत्याधुनिक S-400 क्षेपणास्त्र प्रणालीने हे सर्व हल्ले हवेतच निष्फळ ठरवले. भारताने प्रत्युत्तरादाखल लाहोर, कराची आणि रावळपिंडीतील HQ-9 एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त…

Read More

भारताची निर्णायक कारवाई; बलुचिस्तानने पाकिस्तानविरोधात स्वातंत्र्य जाहीर केले, भारतात दूतावासाची मागणी

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानने पाकिस्तानविरोधात बंड पुकारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून जाहीरनामं केलं आहे. बलोच लेखक मीर यार बलोच यांनी हे ऐतिहासिक पाऊल उचलले असून, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सविस्तर पोस्ट करून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. बलुचिस्तानचा भारताला पाठिंबा; संयुक्त राष्ट्रांना हस्तक्षेपाची मागणी मीर यार बलोच यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानसारख्या…

Read More

भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे अलर्टवर; ब्लॅकआउट आणि आणीबाणीमुळे गाड्या रद्द व विलंबित, यादी पाहा

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशातील रेल्वे प्रशासन सतर्क झाले आहे. सुरक्षा उपाययोजनांअंतर्गत रेल्वे विभागाने कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या असून, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था भारतीय लष्करी हालचालींबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना सावध राहण्याचे…

Read More

भारताचा समुद्रमार्गे निर्णायक प्रहार: नौसेनेने कराची बंदर उद्ध्वस्त केले.

महत्वाचे ठळक मुद्दे: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत लाहौरमधील चिनी बनावटीचे एअर डिफेन्स नष्ट पाकच्या ड्रोन-मिसाइल हल्ल्यांचा भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर भारताने तीन पाकिस्तानी फायटर जेट्स पाडले, दोन वैमानिक ताब्यात अमेरिकेची पंतप्रधान शहबाज शरीफ यांना संयम बाळगण्याचे आवाहन ताज्या घडामोडी (Live Updates): गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून जम्मू-कश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करण्यात आले. भारतीय संरक्षण…

Read More

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त; देशभरातून भारतीय लष्कराचे कौतुक, 165 उड्डाणे रद्द

नवी दिल्ली | डिजिटल डेस्क भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे नऊ दहशतवादी तळ लक्ष्य करत त्यांना नष्ट केले आहे. भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, केवळ दहशतवादी तळांवरच हल्ले झाले असून जर पाकिस्तानने प्रत्युत्तराचा प्रयत्न केला, तर त्याला कडक उत्तर दिले जाईल. भारतीय लष्कर आणि वायुदलाकडून या कारवाईबाबत अधिकृत माहिती…

Read More

भारताची जोरदार प्रत्युत्तरात्मक कारवाई: पाकिस्तानात मोठी हानी, १० महत्त्वाचे मुद्दे

पाकिस्तानने बुधवारी रात्री भारतातील अनेक राज्यांवर क्षेपणास्त्र व ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी सर्व आक्रमण निष्फळ ठरवले. त्यानंतर भारताने अत्यंत प्रभावी प्रत्युत्तर देत पाकिस्तानातील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रवर्षा केली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे विदेश सचिव मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली. — ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे निर्णायक उत्तर: पाकिस्तानात हाहाकार पाकिस्तानने गुरुवारी…

Read More