जगातील महान राष्ट्र भारत, दहशतवाद्यांचा पायाभूत देश पाकिस्तान – आता मानवतेच्या शत्रूंना संपवण्याची वेळ आली आहे!
नवी दिल्ली – भारत जगातील एक महान राष्ट्र म्हणून उदयास आला आहे, तर पाकिस्तान आजही दहशतवादाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. भारत जिथे आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करतो, तिथे पाकिस्तान केवळ दहशतवाद पोसण्यात गुंतलेला आहे. भारताने आजवर अनेक दहशतवादी हल्ले सहन केले – १९९६, २००१ मध्ये संसद भवनावरील हल्ला, २००८ चा…