sumitkulkarni88

राज्य शासन आणि ग्लोबल मीडिया क्षेत्रातील भागीदारांमध्ये व्हेवज संमेलनाच्या माध्यमातून नवे पर्व नेटफ्लिक्स, मोशन पिक्चर आणि युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या प्रमुखांबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा

मुंबई, दि. ४ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी देवराज सान्याल आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन या दिग्गजांची भेट घेऊन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील कौशल्य विकासासंदर्भात तसेच चर्चा केली. राज्य शासन…

Read More

HSC निकाल 2025 : राज्याचा एकूण निकाल 91.88%, बारावीचा निकाल घोषित

महाराष्ट्र बोर्डाने आज बारावीचा निकाल जाहीर केला असून राज्याचा यंदाचा निकाल 91.88% इतका लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल mahresult.nic.in, results.digilocker.gov.in, mahahsscboard.in आणि https://hscresult.mkcl.org/ या संकेतस्थळांवर पाहता येईल. निकाल 2025 : वडिलांची आठवण, वैभवी देशमुखने भावुक शब्दांत मांडली भावना बीड – “माझ्या मेहनतीचे चीज झाले, पण वडिलांच्या शुभेच्छांची उणीव आहे.” 85.33% गुण मिळवलेल्या वैभवी देशमुखने आपले…

Read More

राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जन नाकातानी यांची आज दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा; दहशतवाद, सामरिक सहकार्य आणि इंडो-पॅसिफिक सुरक्षेवर होणार विचारविनिमय

नवी दिल्ली – भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जन नाकातानी यांची आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या चर्चेत पहलगाम हल्ल्यानंतरची परिस्थिती, संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य, चीनची वाढती उपस्थिती आणि इंडो-पॅसिफिक भागातील सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दोन्ही देश दहशतवादाविरोधात संयुक्त धोरण, तसेच सैनिकी तळांचा वापर यावरही चर्चा करतील….

Read More

पंचायत’चा चौथा सीझन लवकरच; गावकथांच्या विश्वाची कल्पना, निर्माते दीपक मिश्रा यांची उघड भूमिका

पंचायत’ सीझन ४ चा टीझर प्रदर्शित; ग्रामीण जीवनावर आधारित कथानक पुन्हा सज्ज ‘पंचायत’ या गाजलेल्या ग्रामीण वेब सिरीजच्या चौथ्या पर्वाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, ही मालिका लवकरच ॲमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे. मिश्रा यांनी एका कार्यक्रमात बोलताना, ‘पंचायत’सह इतर ग्रामीण विषयांवर आधारित कथा एकत्र…

Read More

पाकिस्तानला बसणार पाण्याचा मोठा फटका! सिंधू करारानंतर भारताचा आणखी कठोर निर्णय; बगलिहार धरणातून थांबवले चिनाबचे पाणी

भारताने सिंधू जल करार रद्द केल्यानंतर आता पाकिस्तानवर आणखी एक मोठा पाणलोट धोका निर्माण केला आहे. भारत सरकारने चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाण्याचा प्रवाह थांबवला आहे. त्यामुळे सिंधू प्रणालीतील पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. याचबरोबर झेलम नदीची उपनदी नीलमवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पालाही बंद करण्याची तयारी भारत करत आहे. भारताची पाण्यावर नियंत्रण धोरण: चिनाब…

Read More

भूकंपाचे सौम्य धक्के: गुजरात व जम्मू-काश्मीर पुन्हा हादरले, घबराट मात्र हानी नाही

गुजरात व जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरातमधील बानसकांठा जिल्ह्यातील वाव येथे 4.9 किलोमीटर जमिनीत नोंदवण्यात आला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 3.4 इतकी होती. हे धक्के सकाळी 3:35 वाजता जाणवले, त्यामुळे नागरिक थोड्या घाबरट मनस्थितीत घराबाहेर पडले. सुदैवाने कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची नोंद नाही. जम्मू-काश्मीरमध्येदेखील काल रात्री 2:29 वाजता…

Read More

कृतीका मॅथ्यू – एक प्रेरणादायी फिटनेस योद्धा

कृतीका मॅथ्यू ह्या आज भारतातील प्रसिद्ध IFBB प्रो महिला बॉडीबिल्डर म्हणून ओळखल्या जातात. पण त्यांचा प्रवास हा सुरुवातीपासूनच सोपा नव्हता. एकेकाळी ज्या कृतीका जाड होती, त्या आज सुपरफिट आहेत आणि लाखोंसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. फिटनेसकडे त्यांचा प्रवास हा केवळ एक शारीरिक बदल नव्हे, तर मानसिक आणि जीवनशैलीतील परिवर्तनाचा आदर्श आहे. अथक मेहनत, जबरदस्त फोकस आणि…

Read More

न्युज पेपर असोसिएशनच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रदीप कुलकर्णी यांनी फेर निवड

जयपुर- असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी प्रदीप कुलकर्णी यांची फेर निवड करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष के डी चंडोला यांनी संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात केली. संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा दिनांक 27 एप्रिल रोजी दुसरा दिवस होता या अधिवेशनामध्ये राजस्थान अध्यक्ष गोपाल गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर राष्ट्रीय…

Read More

गोव्यात लैराई देवीच्या यात्रेत भगदड; ६ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी – पंतप्रधान मोदींचे शोक व्यक्त

शिरगाव, गोवा – उत्तर गोव्याच्या शिरगाव गावात असलेल्या लैराई देवी मंदिरात यात्रेदरम्यान झालेल्या भगदडीमुळे किमान ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी ही माहिती दिली असून अधिक तपशील प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांचा घटनास्थळी पाहणी दौरा मुख्यमंत्री प्रमोद…

Read More

मानवी भावना, सुंदर अभिनय अन चांगले कथानक, असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात पॅन इंडियन सिनेमा या विषयावरील चर्चासत्राने दुसऱ्या दिवसाच्या सत्राचा प्रारंभ

मुंबई, दि.२: देशात विविध भाषा, जाती, धर्माचे नागरिक राहतात. भाषा कुठलीही असो, चित्रपटात जर मानवी भाव-भावना, सहज सुंदर अभिनय आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. भाषा, प्रेक्षक कोणतेही असले तरी तो भारतीय सिनेमा असतो हे महत्वाचे असल्याचे मत दाक्षिणात्य अभिनेते, अभिनेत्री यांनी व्यक्त केले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये…

Read More