sumitkulkarni88

भारतीय ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत माहिती देणाऱ्या दोन महिला अधिकारी कोण आहेत?

ऑपरेशन सिंदूर – भारताची कठोर कारवाई प्रतिमा स्रोत: MEA India प्रतिमा कॅप्शन: विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी सध्या चर्चेत आहेत भारतीय लष्कराने म्हटले आहे की मंगळवार आणि बुधवारच्या दरम्यान रात्री पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर निशाणा साधून हल्ला करण्यात आला आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिक…

Read More

‘भारताने दिला निर्णायक प्रत्युत्तर’: ऑपरेशन सिंदूरनंतर राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर चढवला हल्लाबोल

नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका भाषणात पाकिस्तानवर जोरदार टीका केली. सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, काल रात्री भारतीय लष्कराने शौर्य आणि पराक्रमाचे दर्शन घडवत एक नवीन इतिहास रचला आहे. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहितीही दिली. राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय लष्कराने अचूकता, दक्षता आणि संवेदनशीलतेने ही कारवाई…

Read More

“ऑपरेशन सिंदूर: भारतीय सेनेचा प्रहार, दहशतवाद्यांचा नाश, भारताची ताकद पुन्हा सिद्ध – ‘जय हिंद!’

15 दिवसांपूर्वीच्या पहलगाममधील अमानुष हल्ल्याचा प्रतिशोध घेत, मंगळवारी मध्यरात्री 1:44 वाजता भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-कश्मीर (PoK) मध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर अत्यंत अचूक आणि प्रभावी हल्ला केला. या ऐतिहासिक कारवाईस ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. या हवाई कारवाईत भारतीय वायुदलाने केवळ दहशतवादी केंद्रांनाच लक्ष्य केले असून, कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला करण्यात आलेला…

Read More

“शिरसगाव-ब्राह्मणगाव रस्त्याच्या निकृष्ट कामावर रोहित यादव यांचा आक्षेप; तातडीने काम थांबवून तपासणीसाठी तज्ज्ञ समिती नेमण्याची मागणी”

श्रीरामपूर(प्रतिनिधी):- शिरसगाव ग्रामपंचायत हद्दीत शिरसगाव ब्राह्मणगाव रस्त्याचे चालू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून सार्वजनिक निधीचा योग्य वापर न होता सर्व नियम पायदळी तुडवले जात असून ते काम तातडीने बंद करून कामाच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी तज्ञ अभियंत्यांची समिती नेमून ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी शिरसगावचे युवा नेतृत्व व राष्ट्रीय श्रीराम संघाचे शिरसगाव शाखेचे अध्यक्ष रोहित यादव यांनी…

Read More

केसरी चैप्टर 2 बॉक्स ऑफिस दिवस 19: ‘रेड 2’च्या तुलनेत केसरी 2 अजूनही मैदानात टिकून; हळूहळू पण सातत्याने जमा करत आहे कोट्यवधींचा गल्ला

अक्षय कुमारची ऐतिहासिक कथा मांडणारी ‘केसरी चैप्टर 2’ 18 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित झाली असून तिला बॉक्स ऑफिसवर 19 दिवस पूर्ण झाले आहेत. ‘जाट’ आणि ‘रेड 2’ या दोन दिग्गज चित्रपटांमधून वाट काढत, केसरी 2 जगभरात जोरात कमाई करत आहे, मात्र भारतात मात्र तिच्या कमाईचा वेग काहीसा मंदावलेला दिसतो. मंगळवारी चित्रपटाने नेमकी किती कमाई केली, पाहूया…

Read More

.शोएब मलिकच्या प्रेमप्रकरणांमुळे कंटाळली होती सानिया मिर्झा: शोएबच्या बहिणीचे खुलासे

*सानिया मिर्झा, शोएब मलिक आणि सना जावेद यांच्यातील नात्यांमुळे चर्चेत आलेला घटस्फोट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेत्री सना जावेदशी जानेवारी २०२४ मध्ये लग्न केल्यानंतर शोएबच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. शोएबच्या बहिणीने नुकतेच सांगितले की सानिया त्याच्या सततच्या परस्त्री संबंधांमुळे त्रस्त झाली होती. शोएबच्या या दुसऱ्या निकाहसाठी त्याच्या कुटुंबाने अनुपस्थिती दर्शवली…

Read More

महाराष्ट्रात युद्धपूर्व सराव – मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत १६ ठिकाणी मॉक ड्रिल, नागरी तयारीचा भाग.

India vs Pakistan युद्ध सराव: महाराष्ट्रात उद्या १६ ठिकाणी मॉकड्रील; नागरिकांसाठी सज्जतेचा अभ्यास जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असून, युद्धजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात ७ मे रोजी युद्धसराव (मॉक ड्रील) राबवण्याचे आदेश दिले आहेत. या सरावाचा उद्देश नागरी भागात हवाई…

Read More

महाराष्ट्रात निवडणुकांचा धडाका! पुढील चार महिन्यांत होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका – सुप्रीम कोर्टाचा आदेश

दिल्ली | प्रतिनिधी – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला आहे की येत्या चार महिन्यांत या निवडणुका पार पडाव्यात. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय? ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने 2022 मधील…

Read More

पिंपळगाव माळवी च्या ग्रामस्थांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. माजी उपसरपंच लताबाई कराळे हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी.

नगर (प्रतिनिधी)- मौजे पिंपळगाव माळवी येथील माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांची निर्गुण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शिव प्रहार संघटनेच्या वतीने व पिंपळगाव माळवी च्या ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले यावेळी शिव प्रहार संघटनेचे युवक तालुकाप्रमुख गोरक्षनाथ आढाव समवेत पिंपळगाव माळवी ग्रामस्थ आशा आढाव, वैशाली आढाव, मनीषा…

Read More

पहलगाम हल्ला : मोदी-पुतिन यांची चर्चा, दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकांमुळे पाकिस्तानची धडधड वाढली

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखीनच वाढलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेमागे असलेल्या व्यक्तींना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. भारताने घेतलेल्या हालचालींमुळे पाकिस्तानमध्ये चिंता आणि गोंधळाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली….

Read More