sumitkulkarni88

न्युज पेपर असोसिएशनच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रदीप कुलकर्णी यांनी फेर निवड

जयपुर- असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी प्रदीप कुलकर्णी यांची फेर निवड करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष के डी चंडोला यांनी संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात केली. संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा दिनांक 27 एप्रिल रोजी दुसरा दिवस होता या अधिवेशनामध्ये राजस्थान अध्यक्ष गोपाल गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर राष्ट्रीय…

Read More

गोव्यात लैराई देवीच्या यात्रेत भगदड; ६ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी – पंतप्रधान मोदींचे शोक व्यक्त

शिरगाव, गोवा – उत्तर गोव्याच्या शिरगाव गावात असलेल्या लैराई देवी मंदिरात यात्रेदरम्यान झालेल्या भगदडीमुळे किमान ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी ही माहिती दिली असून अधिक तपशील प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांचा घटनास्थळी पाहणी दौरा मुख्यमंत्री प्रमोद…

Read More

मानवी भावना, सुंदर अभिनय अन चांगले कथानक, असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात पॅन इंडियन सिनेमा या विषयावरील चर्चासत्राने दुसऱ्या दिवसाच्या सत्राचा प्रारंभ

मुंबई, दि.२: देशात विविध भाषा, जाती, धर्माचे नागरिक राहतात. भाषा कुठलीही असो, चित्रपटात जर मानवी भाव-भावना, सहज सुंदर अभिनय आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. भाषा, प्रेक्षक कोणतेही असले तरी तो भारतीय सिनेमा असतो हे महत्वाचे असल्याचे मत दाक्षिणात्य अभिनेते, अभिनेत्री यांनी व्यक्त केले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये…

Read More

माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, दि. 2 :- “माजी आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील….

Read More

वेव्हज परिषद – २०२५ ; भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅन्ड एन्टरटेन्मेंट समिट – २०२५ (वेव्हज) चे प्रधानमंत्री यांच्या हस्ते शानदार उद्घाटन मुंबई, दि. १ : भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अ‍ॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते…

Read More

गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र शासन कटिबद्ध – केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील

गावातील पाणी गावातच आडवा शिर्डी, दि.२ :- पुढील चार वर्षांत देशातील कोणतेही गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये व देश दुष्काळमुक्त व्हावा, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी केले. शासन तर आपले काम करणारच आहे, मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने पाण्याचा…

Read More

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण वाहतूक खोळंबा; लहान अंतरासाठी लागतोय एक तास.

पुणे : कामगार दिन व उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटक पर्यटन स्थळांकडे रवाना झाल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाट ते खालापूर दरम्यान साधारणतः आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत असून, काही मिनिटांत पार होणाऱ्या अंतरासाठी तासभराचा वेळ लागत आहे. आजच्या सुट्टीमुळे सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना बंद असल्याने, तसेच…

Read More

एलपीजी दर: सिलेंडरच्या किंमतीत बदल, स्वस्त झाला की महाग? जाणून घ्या नवीन दर.

एलपीजी दरांमध्ये घसरण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये बदल केला जातो. यामध्ये व्यावसायिक आणि घरगुती दोन्ही प्रकारच्या सिलेंडरच्या किंमती नव्याने ठरवल्या जातात. यंदाही व्यावसायिक सिलेंडरच्या दरात घट झाली आहे. जाणून घेऊया, हा बदल तुमच्या खिशावर कसा परिणाम करू शकतो. सिलेंडरच्या दरात नेमका काय बदल झाला? बिझनेस डेस्क, नवी दिल्ली – १ मे रोजी…

Read More

गोडीचा शेतकऱ्यांना दिलासा, शिलाँग ते सिलचर महामार्गास मंजुरी; मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही मोठे आणि शेतकरीहिताचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शिलाँग ते सिलचर दरम्यानचा महामार्ग प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या महामार्गासाठी सुमारे २२,८६४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. मंत्रिमंडळ बैठकीतील ठळक…

Read More

लेख: श्रीरामपूर (खंडाळा) एमआयडीसी – एक अपूर्ण स्वप्न लेखक: सुमित एस. कुलकर्णी:

1986 मध्ये श्रिरामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपली उपजाऊ जमीन MIDC साठी सरकारला दिली, एका आशेने – की त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतील, गावाला प्रगतीचा रस्ता सापडेल, आणि एक नवा औद्योगिक युग सुरू होईल. पण 2025 ला उभं राहिलं तर, हाच MIDC 70% रिकामी दिसते, जिथं 1987 पासून फारशी औद्योगिक घडामोडच झाली नाही. प्रश्न असा आहे –…

Read More