Home » NATION » Page 3

“आतंकवादाचा रंग भगवा नसतो…” – मालेगाव स्फोटप्रकरणातून सुटलेनंतर साध्वी प्रज्ञा यांची प्रतिक्रिया

  2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी निर्दोष ठरवल्यानंतर भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलेल्या आरोपांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.   त्यांनी म्हटलं की, चौकशी दरम्यान चुकीची माहिती न दिल्यामुळे त्यांना अमानुष छळ सहन करावा लागला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप करत, “कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन त्यांनी मला…

Read More

निवृत्त CJI डी. वाय. चंद्रचूड यांनी सोडला शासकीय बंगला; आता कुठे राहणार यांचा खुलासा

  भारताचे माजी मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी नवी दिल्लीतील अधिकृत शासकीय निवासस्थान रिकामे केले आहे. नियोजित कालावधीपेक्षा अधिक काळ तिथे वास्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. चंद्रचूड यांनी याबाबत स्पष्ट केले की, ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींसमवेत भाड्याच्या सरकारी घरात राहण्यासाठी स्थलांतर करतील. त्यांनी बंगला उशिरा रिकामा करण्यामागे मुलींच्या आरोग्याच्या कारणांचा उल्लेख…

Read More

ट्रम्प यांचा भारतावर राग – २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा; दंडाचीही शक्यत

डिजिटल डेस्क, नवी दिल्ली – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयात कर (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. त्यांनी १ ऑगस्टपासून भारतावर दंड लावण्याची शक्यता वर्तवली आहे. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, भारतासोबतच्या व्यापारात अमेरिकेला तोटा झाला आहे. तसेच भारत रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्र खरेदी करत असल्याचेही त्यांनी म्हटले. भारतावर आयात कर…

Read More

तत्काळनंतर आता सामान्य तिकिट बुकिंगच्या नियमांमध्येही बदल; रेल्वेने लागू केली नवीन व्यवस्था

रेल्वेने सामान्य कोट्यातून बुक होणाऱ्या तिकिटांवरील वेटिंग लिस्टवर मर्यादा आणली आहे. आता स्लीपरपासून एसी पर्यंत सर्व श्रेणींसाठी केवळ २५% अधिक वेटिंग तिकिटेच दिली जातील. ही नवी नियमावली धनबादहून सुटणाऱ्या गाड्यांसह संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असून “नो रूम” समस्येवर नियंत्रण मिळवता येईल. — रेल्वेच्या नवीन धोरणामुळे वेटिंग तिकिटांवर मर्यादा सामान्य…

Read More

पहिल्याच विमान प्रवासात पायलला जीव गमवावा लागला; रिक्षा चालवणाऱ्या वडिलांनी शिक्षणासाठी केली होती धडपड

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या AI 171 फ्लाइटचा उड्डाणानंतर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या उदयपूर येथील पायल खटीक हिचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला. लंडनमध्ये पुढील शिक्षणासाठी पायल पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत होती. तिचे वडील सुरेशभाई खटीक रिक्षा चालवून मुलीचे शिक्षण पूर्ण करीत होते. गुरुवारी अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात गुरुवारी दुपारी एअर…

Read More

कोविड-19: देशात पुन्हा वाढतेय कोरोनाचं संकट; केरळात सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्रात 208 नवे केस

भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. देशात सध्या 1010 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 430, तर महाराष्ट्रात 208 नवे रुग्ण आढळले आहेत. काही राज्यांमध्ये मृत्यूही झाले आहेत. NB.1.8.1 आणि LF.7 हे नवे व्हेरिएंट सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) निरीक्षणाखाली आहेत. पुढे जाणून घ्या कोरोना संबंधीचा ताज्या घडामोडींचा आढावा. — कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ सध्या दिल्लीमध्ये…

Read More

“अमेरिकेने जे सोसले, तेच आता आपणही भोगतोय” – 9/11 स्मारकाजवळ शशी थरूर यांनी पाकिस्तानवर साधला निशाणा”

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारताने जगाला पाकिस्तानचा दहशतवादाशी संबंध दाखवण्यासाठी ७ प्रतिनिधीमंडळांची तयारी केली आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधीमंडळ अमेरिकेत पोहोचले असून, त्यांनी तेथे दहशतवादाच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्याचा हेतू हिंदू-मुस्लिम ऐक्य भंग करणे असल्याचे स्पष्ट करताना भारत कधीच दहशतवाद सहन करणार नसल्याचे ठामपणे सांगितले. — सर्वपक्षीय…

Read More

तुर्की-आजरबैजानऐवजी पर्यटक दक्षिण व ईशान्य भारतात वळत आहेत; बुकिंग रद्द करण्याची लाट कायम ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला खुले समर्थन दिल्याने पर्यटक झाले नाराज

मुंबई | प्रतिनिधी – पाकिस्तानमधील दहशतवादी गटांविरोधात भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्की आणि अझरबैजान यांनी पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला. यानंतर भारतीय पर्यटक आणि टूर ऑपरेटरांनी या दोन देशांतील बुकिंग मोठ्या प्रमाणावर रद्द केली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आता पर्यटकांचा कल दक्षिण आणि ईशान्य भारताकडे वळलेला दिसतो आहे. परंतु महागड्या विमानसेवा…

Read More

पाकिस्तानचे (पाकड्याचे )दुष्ट हेतू उधळून लावले – पंतप्रधान मोदी यांचे आदमपूरहून भाषण

ऑपरेशन सिंदूरनंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जालंधर येथील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. त्यांनी तेथून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, “गर्वाने सांगतो की आपण सर्वांनी आपले उद्दिष्ट पूर्णतेने साध्य केले आहे. पाकिस्तानचे दहशतवादी तळ आणि हवाई तळच नाही, तर त्यांचे दुष्ट हेतू आणि दुस्साहस देखील पराभूत झाले आहेत.” आदमपूर एअरबेसहून मोदींचे राष्ट्राला उद्दबोधन पंतप्रधान…

Read More

“ऑपरेशन सिंदूर”: पाकला दिला जोरदार प्रत्युत्तर – पंतप्रधान मोदींचा राष्ट्राला संदेश

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर राष्ट्राला संबोधित करत भारताच्या शौर्याची उजळणी केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जेव्हा आपल्या सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तानने त्यांच्यावर संरक्षणात्मक कारवाई करत भारतावर प्रतिहल्ला केला. मात्र भारताने थेट पाकिस्तानच्या छाताडावर वार केला. — सैन्याला दिली मोकळीक – दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी म्हणाले,…

Read More