Headlines

गोडीचा शेतकऱ्यांना दिलासा, शिलाँग ते सिलचर महामार्गास मंजुरी; मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही मोठे आणि शेतकरीहिताचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शिलाँग ते सिलचर दरम्यानचा महामार्ग प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या महामार्गासाठी सुमारे २२,८६४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. मंत्रिमंडळ बैठकीतील ठळक…

Read More

लेख: श्रीरामपूर (खंडाळा) एमआयडीसी – एक अपूर्ण स्वप्न लेखक: सुमित एस. कुलकर्णी:

1986 मध्ये श्रिरामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपली उपजाऊ जमीन MIDC साठी सरकारला दिली, एका आशेने – की त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतील, गावाला प्रगतीचा रस्ता सापडेल, आणि एक नवा औद्योगिक युग सुरू होईल. पण 2025 ला उभं राहिलं तर, हाच MIDC 70% रिकामी दिसते, जिथं 1987 पासून फारशी औद्योगिक घडामोडच झाली नाही. प्रश्न असा आहे –…

Read More

“दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलण्याचा निर्धार – पंतप्रधान मोदी व मोहन भागवत यांची महत्त्वपूर्ण चर्चा”

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली. ही भेट जवळपास दीड तास चालली. पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर ही चर्चा झाल्याचे समजते. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारताने दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानविरोधात…

Read More

अक्षय तृतीया !

भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय आणि अध्यात्मिक परंपरांनी समृद्ध आहे. विविध सण, व्रतवैकल्यांमुळे आपले जीवन अधिक रंगीबेरंगी आणि अर्थपूर्ण होते. अशाच एक अत्यंत शुभ आणि पवित्र सण म्हणजे अक्षय तृतीया. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी साजरा होणारा हा दिवस हिंदू धर्मात विशेष महत्त्वाचा मानला जातो. अक्षय तृतीयाचे महत्त्व ‘अक्षय’ म्हणजे ‘कधीही क्षय न होणारे’ आणि ‘तृतीया’…

Read More

मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.

पुणे, दि. 29: मान्सूनपुर्व करावयाचे कामांचे सुक्ष्म नियोजन करुन ती सर्व कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करावीत, कामे करतांना सर्व सबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील तसेच त्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र…

Read More

इतिहास घडवणारा वैभव सूर्यवंशी! विराट-रोहितलाही न जमलेला विक्रम केवळ १४व्या वर्षी आपल्या नावावर.

RR vs GT: आयपीएलच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने असं काही करून दाखवलं, जे आजवर विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांनाही जमलं नाही. त्याने नेमकं काय केलं, ते जाणून घेऊया… वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम कोहली-रोहितलाही अपयश आलेला रेकॉर्ड वैभवने केला पार फक्त १४व्या वर्षी आयपीएलमध्ये विक्रमांची मालिका जयपूर : अवघ्या १४ वर्षांचा असलेला राजस्थान रॉयल्सचा फलंदाज वैभव…

Read More

ग्रंथालयांच्या अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.

पुणे दि – 28 जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न करीत असून या निधीच्या माध्यमातून ग्रंथालये अद्यावत करण्यात येणार आहे तसेच राज्यातील शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्व अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.   उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय…

Read More

मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चे भव्य आयोजन; पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २८ : मुंबई बीकेसी येथील जियो वर्ल्ड सेंटर येथे १ मे पासून ४ मे २०२५ पर्यंत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे १ मे रोजी उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज बीकेसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत…

Read More

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती’ आणि ‘प्रथम सेवा हक्क’ दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा संपन्न.

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात याव्यात. शासनाचा जो विभाग १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सेवा ऑनलाईन होणार नाहीत, त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात याची शालेय…

Read More

सामंथा रुथ प्रभू चा आज वाढदिवस: चार वर्षांत 4 चित्रपट, 1 सिरीज – सर्व अपयशी! तरीही सामंथाचा कोट्यावधींची मालकीण.

सामंथा रुथ प्रभू Birthday Special: मागील चार वर्षांत हिटची प्रतिक्षा करत असलेली सामंथा, आज नेटवर्थच्या बाबतीत मात्र मोठ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. Samantha Ruth Prabhu Birthday: चार वर्षांत 4 चित्रपट आणि 1 वेब सिरीज करताना सर्व प्रोजेक्ट्स अपयशी ठरले, तरीही सामंथानं कोट्यवधी रुपयांची कमाई करून आपली श्रीमंती टिकवली आहे. सामंथा रुथ प्रभूची कमाई आणि प्रवास: ‘पुष्पा’…

Read More