Home » NATION » Page 5

भारतीय ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत माहिती देणाऱ्या दोन महिला अधिकारी कोण आहेत?

ऑपरेशन सिंदूर – भारताची कठोर कारवाई प्रतिमा स्रोत: MEA India प्रतिमा कॅप्शन: विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी सध्या चर्चेत आहेत भारतीय लष्कराने म्हटले आहे की मंगळवार आणि बुधवारच्या दरम्यान रात्री पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर निशाणा साधून हल्ला करण्यात आला आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिक…

Read More

“ऑपरेशन सिंदूर: भारतीय सेनेचा प्रहार, दहशतवाद्यांचा नाश, भारताची ताकद पुन्हा सिद्ध – ‘जय हिंद!’

15 दिवसांपूर्वीच्या पहलगाममधील अमानुष हल्ल्याचा प्रतिशोध घेत, मंगळवारी मध्यरात्री 1:44 वाजता भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-कश्मीर (PoK) मध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर अत्यंत अचूक आणि प्रभावी हल्ला केला. या ऐतिहासिक कारवाईस ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. या हवाई कारवाईत भारतीय वायुदलाने केवळ दहशतवादी केंद्रांनाच लक्ष्य केले असून, कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला करण्यात आलेला…

Read More

महाराष्ट्रात युद्धपूर्व सराव – मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत १६ ठिकाणी मॉक ड्रिल, नागरी तयारीचा भाग.

India vs Pakistan युद्ध सराव: महाराष्ट्रात उद्या १६ ठिकाणी मॉकड्रील; नागरिकांसाठी सज्जतेचा अभ्यास जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असून, युद्धजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात ७ मे रोजी युद्धसराव (मॉक ड्रील) राबवण्याचे आदेश दिले आहेत. या सरावाचा उद्देश नागरी भागात हवाई…

Read More

पहलगाम हल्ला : मोदी-पुतिन यांची चर्चा, दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकांमुळे पाकिस्तानची धडधड वाढली

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखीनच वाढलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेमागे असलेल्या व्यक्तींना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. भारताने घेतलेल्या हालचालींमुळे पाकिस्तानमध्ये चिंता आणि गोंधळाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली….

Read More

राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जन नाकातानी यांची आज दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा; दहशतवाद, सामरिक सहकार्य आणि इंडो-पॅसिफिक सुरक्षेवर होणार विचारविनिमय

नवी दिल्ली – भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जन नाकातानी यांची आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या चर्चेत पहलगाम हल्ल्यानंतरची परिस्थिती, संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य, चीनची वाढती उपस्थिती आणि इंडो-पॅसिफिक भागातील सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दोन्ही देश दहशतवादाविरोधात संयुक्त धोरण, तसेच सैनिकी तळांचा वापर यावरही चर्चा करतील….

Read More

गोव्यात लैराई देवीच्या यात्रेत भगदड; ६ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी – पंतप्रधान मोदींचे शोक व्यक्त

शिरगाव, गोवा – उत्तर गोव्याच्या शिरगाव गावात असलेल्या लैराई देवी मंदिरात यात्रेदरम्यान झालेल्या भगदडीमुळे किमान ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी ही माहिती दिली असून अधिक तपशील प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांचा घटनास्थळी पाहणी दौरा मुख्यमंत्री प्रमोद…

Read More

मानवी भावना, सुंदर अभिनय अन चांगले कथानक, असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात पॅन इंडियन सिनेमा या विषयावरील चर्चासत्राने दुसऱ्या दिवसाच्या सत्राचा प्रारंभ

मुंबई, दि.२: देशात विविध भाषा, जाती, धर्माचे नागरिक राहतात. भाषा कुठलीही असो, चित्रपटात जर मानवी भाव-भावना, सहज सुंदर अभिनय आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. भाषा, प्रेक्षक कोणतेही असले तरी तो भारतीय सिनेमा असतो हे महत्वाचे असल्याचे मत दाक्षिणात्य अभिनेते, अभिनेत्री यांनी व्यक्त केले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये…

Read More

गोडीचा शेतकऱ्यांना दिलासा, शिलाँग ते सिलचर महामार्गास मंजुरी; मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही मोठे आणि शेतकरीहिताचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शिलाँग ते सिलचर दरम्यानचा महामार्ग प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या महामार्गासाठी सुमारे २२,८६४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. मंत्रिमंडळ बैठकीतील ठळक…

Read More

लेख: श्रीरामपूर (खंडाळा) एमआयडीसी – एक अपूर्ण स्वप्न लेखक: सुमित एस. कुलकर्णी:

1986 मध्ये श्रिरामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपली उपजाऊ जमीन MIDC साठी सरकारला दिली, एका आशेने – की त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतील, गावाला प्रगतीचा रस्ता सापडेल, आणि एक नवा औद्योगिक युग सुरू होईल. पण 2025 ला उभं राहिलं तर, हाच MIDC 70% रिकामी दिसते, जिथं 1987 पासून फारशी औद्योगिक घडामोडच झाली नाही. प्रश्न असा आहे –…

Read More

“दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलण्याचा निर्धार – पंतप्रधान मोदी व मोहन भागवत यांची महत्त्वपूर्ण चर्चा”

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली. ही भेट जवळपास दीड तास चालली. पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर ही चर्चा झाल्याचे समजते. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारताने दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानविरोधात…

Read More