sumitkulkarni88

‘‘आपला देश धर्मशाळा नाहीये…’ शरणार्थ्यांच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचं कठोर वक्तव्य; नेमकं काय आहे प्रकरण?

शरणार्थ्यांच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. श्रीलंकेच्या एका नागरिकाच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं की भारत हा असा देश नाही की जिथे जगभरातील सर्व शरणार्थ्यांना आसरा दिला जावा. संविधानातील अनुच्छेद १९ आणि २१ हे फक्त भारतीय नागरिकांसाठी लागू होतात, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. शरणार्थ्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं तिखट मत श्रीलंकेच्या नागरिकाच्या…

Read More
COLLECTOR

जिल्हा वार्षिक योजनेच्या कामाकरीता ३१ मे अखेर प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. १९: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर कामांसाठी संबंधित विभागाने ३१ मे अखेर प्रशासकीय मान्यतेकरीता प्रस्ताव सादर करावे. विभागाने नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत किमान एक नाविन्यपूर्ण उपक्रम मंजूरीकरीता सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य…

Read More

नातेसंबंध तुम्हालाही व्हायचं आहे एखाद्याचं ‘परफेक्ट जोडीदार’? मग या ५ गुणांमुळे होऊ शकता तिची पसंती

आजकाल सोशल मीडियावर “आदर्श पुरुष” या विषयावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. प्रत्येक मुलीला वाटतं की तिचा जोडीदारही असाच असावा. तुम्हालाही तुमच्या गर्लफ्रेंड किंवा पत्नीचा आदर्श जोडीदार व्हायचं असेल, तर काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. चला तर पाहूया त्या खास बाबी… — परिपूर्ण जोडीदार होण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा काही खास गुण अंगीकारून होऊ…

Read More

तुर्की-आजरबैजानऐवजी पर्यटक दक्षिण व ईशान्य भारतात वळत आहेत; बुकिंग रद्द करण्याची लाट कायम ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला खुले समर्थन दिल्याने पर्यटक झाले नाराज

मुंबई | प्रतिनिधी – पाकिस्तानमधील दहशतवादी गटांविरोधात भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्की आणि अझरबैजान यांनी पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला. यानंतर भारतीय पर्यटक आणि टूर ऑपरेटरांनी या दोन देशांतील बुकिंग मोठ्या प्रमाणावर रद्द केली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आता पर्यटकांचा कल दक्षिण आणि ईशान्य भारताकडे वळलेला दिसतो आहे. परंतु महागड्या विमानसेवा…

Read More

जिल्ह्यात येत्या ९ जून रोजी ‘महसूल लोक अदालती’चे आयोजन

पुणे दि. १८: महसूल दाव्यांमध्ये दोन्ही पक्षकार तडजोडीसाठी तयार असल्यास महसूल दाव्यांची संख्या कमी होण्यासह सामंजस्याने न्याय मिळविणे सोपे होण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात येत्या ९ जून रोजी ‘महसूल लोक अदालती’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिली आहे. महसूल प्रशासनातील मंडल अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्याकडील अर्धन्यायिक कामकाजामध्ये अनेक वेळा महसुली…

Read More

जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न; बियाणे, खते, निविष्ठांच्या पुरवठ्याबाबत आढावा मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १७: मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे,…

Read More

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून $2.9 अब्ज कर्जाची घसघशीत उचल – यंदाच्या वर्षातील भारतातील सर्वात मोठा कर्जव्यवहार

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने $2.9 अब्ज इतकं दुहेरी चलनातलं कर्ज उचललं असून, हे गेल्या वर्षभरातील भारतातील सर्वात मोठं ऑफशोअर कर्ज मानलं जात आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या syndicated कर्जात तब्बल ५५ बँकांनी सहभाग घेतला असून, हे आतापर्यंतचं आशिया खंडातील सर्वात मोठं syndicated loan arrangement आहे. या व्यवहारात $2.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि ¥67.7 अब्ज (सुमारे…

Read More

उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सन २०२५-२६ खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठक

अहिल्यानगर, दि. १६ – शेती अधिक शास्त्रशुद्ध, फायदेशीर व पर्यावरणपूरक बनावी यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. शेतीसाठी उपयुक्त माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित…

Read More

गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा-तहसीलदार गणेश शिंदे

बारामती, दि.१६: आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील आदींनी मिळून गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, असे निर्देश पंचायत समिती सभागृहात आयोजित तालुका आपत्ती प्राधिकारणाची मान्सूनपूर्व आढावा बैठकीत तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गणेश शिंदे यांनी दिले. यावेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, सहायक गट…

Read More

सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन

बारामती, दि.१६ : राज्यात पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिमिर्तीवर भर देण्यात येत आहे, आगामी काळात नागरिकांच्या वीज देयकात बचत करण्याच्यादृष्टीने दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा राज्यशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी…

Read More