राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जन नाकातानी यांची आज दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा; दहशतवाद, सामरिक सहकार्य आणि इंडो-पॅसिफिक सुरक्षेवर होणार विचारविनिमय

नवी दिल्ली – भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जन नाकातानी यांची आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या चर्चेत पहलगाम हल्ल्यानंतरची परिस्थिती, संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य, चीनची वाढती उपस्थिती आणि इंडो-पॅसिफिक भागातील सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दोन्ही देश दहशतवादाविरोधात संयुक्त धोरण, तसेच सैनिकी तळांचा वापर यावरही चर्चा करतील….

Read More

पाकिस्तानला बसणार पाण्याचा मोठा फटका! सिंधू करारानंतर भारताचा आणखी कठोर निर्णय; बगलिहार धरणातून थांबवले चिनाबचे पाणी

भारताने सिंधू जल करार रद्द केल्यानंतर आता पाकिस्तानवर आणखी एक मोठा पाणलोट धोका निर्माण केला आहे. भारत सरकारने चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाण्याचा प्रवाह थांबवला आहे. त्यामुळे सिंधू प्रणालीतील पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. याचबरोबर झेलम नदीची उपनदी नीलमवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पालाही बंद करण्याची तयारी भारत करत आहे. भारताची पाण्यावर नियंत्रण धोरण: चिनाब…

Read More

गोव्यात लैराई देवीच्या यात्रेत भगदड; ६ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी – पंतप्रधान मोदींचे शोक व्यक्त

शिरगाव, गोवा – उत्तर गोव्याच्या शिरगाव गावात असलेल्या लैराई देवी मंदिरात यात्रेदरम्यान झालेल्या भगदडीमुळे किमान ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी ही माहिती दिली असून अधिक तपशील प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांचा घटनास्थळी पाहणी दौरा मुख्यमंत्री प्रमोद…

Read More

गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र शासन कटिबद्ध – केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील

गावातील पाणी गावातच आडवा शिर्डी, दि.२ :- पुढील चार वर्षांत देशातील कोणतेही गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये व देश दुष्काळमुक्त व्हावा, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी केले. शासन तर आपले काम करणारच आहे, मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने पाण्याचा…

Read More

एलपीजी दर: सिलेंडरच्या किंमतीत बदल, स्वस्त झाला की महाग? जाणून घ्या नवीन दर.

एलपीजी दरांमध्ये घसरण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये बदल केला जातो. यामध्ये व्यावसायिक आणि घरगुती दोन्ही प्रकारच्या सिलेंडरच्या किंमती नव्याने ठरवल्या जातात. यंदाही व्यावसायिक सिलेंडरच्या दरात घट झाली आहे. जाणून घेऊया, हा बदल तुमच्या खिशावर कसा परिणाम करू शकतो. सिलेंडरच्या दरात नेमका काय बदल झाला? बिझनेस डेस्क, नवी दिल्ली – १ मे रोजी…

Read More

लेख: श्रीरामपूर (खंडाळा) एमआयडीसी – एक अपूर्ण स्वप्न लेखक: सुमित एस. कुलकर्णी:

1986 मध्ये श्रिरामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपली उपजाऊ जमीन MIDC साठी सरकारला दिली, एका आशेने – की त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतील, गावाला प्रगतीचा रस्ता सापडेल, आणि एक नवा औद्योगिक युग सुरू होईल. पण 2025 ला उभं राहिलं तर, हाच MIDC 70% रिकामी दिसते, जिथं 1987 पासून फारशी औद्योगिक घडामोडच झाली नाही. प्रश्न असा आहे –…

Read More

“दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलण्याचा निर्धार – पंतप्रधान मोदी व मोहन भागवत यांची महत्त्वपूर्ण चर्चा”

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली. ही भेट जवळपास दीड तास चालली. पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर ही चर्चा झाल्याचे समजते. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारताने दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानविरोधात…

Read More

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती’ आणि ‘प्रथम सेवा हक्क’ दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा संपन्न.

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात याव्यात. शासनाचा जो विभाग १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सेवा ऑनलाईन होणार नाहीत, त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात याची शालेय…

Read More

IAS स्मिता सभरवाल यांचा बदली आदेश; AI निर्मित फोटोमुळे वादात अडकलेल्या अधिकारी पुन्हा चर्चेत.

तेलंगणा कॅडरमधील चर्चित IAS अधिकारी स्मिता सभरवाल पुन्हा एकदा चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी AI निर्मित ‘घिबली’ स्टाइलचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. आता त्यानंतर तेलंगणा सरकारने त्यांची बदली केली आहे. याशिवाय आणखी 20 अधिकाऱ्यांचीही स्थानांतरण यादी जाहीर करण्यात आली आहे. स्मिता सभरवाल यांना युवा प्रगती, पर्यटन व संस्कृती…

Read More

पहलगाम दहशतवादी हल्ला : काश्मीरमध्ये भव्य कारवाई; दहशतवाद्यांना मदत करणारे ४४६ हून अधिक जण अटकेत.

पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आला आहे. एनआयएने या प्रकरणात अधिकृत गुन्हा नोंदवला असून त्यांचे पथक सध्या घटनास्थळी तपास करत आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार एनआयएने एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. जम्मू काश्मीर पोलीस व इतर तपास यंत्रणा एनआयएला सहकार्य करत आहेत. या कारवाईत महत्त्वाची माहितीही हाती…

Read More