Headlines

पहिल्याच विमान प्रवासात पायलला जीव गमवावा लागला; रिक्षा चालवणाऱ्या वडिलांनी शिक्षणासाठी केली होती धडपड

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या AI 171 फ्लाइटचा उड्डाणानंतर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या उदयपूर येथील पायल खटीक हिचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला. लंडनमध्ये पुढील शिक्षणासाठी पायल पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत होती. तिचे वडील सुरेशभाई खटीक रिक्षा चालवून मुलीचे शिक्षण पूर्ण करीत होते. गुरुवारी अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात गुरुवारी दुपारी एअर…

Read More

इजरायल-इराण संघर्ष : इराणवरील हल्ल्यानंतर इजरायलचा मोठा निर्णय, जागतिक स्तरावरील सर्व दूतावास तात्पुरते बंद

इराणसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इजरायलने जगभरातील आपले सर्व दूतावास तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी यहुदी चिन्हे किंवा इतर ओळख दर्शवणाऱ्या गोष्टी दाखवू नयेत, असे आवाहन केले आहे. तसेच कांसुलर सेवा आवश्यक असल्यास स्थानिक सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधावा, अशी सूचना दिली आहे. सार्वजनिक स्थळी यहुदी प्रतीक न दाखवण्याच्या सूचना…

Read More

गौतम गंभीरला कौटुंबिक धक्का; आईला हृदयविकाराचा झटका, इंग्लंड दौरा अर्धवट सोडून परतला भारतात

डिजिटल डेस्क, नवी दिल्ली — भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर अचानकपणे इंग्लंड दौऱ्यातून भारतात परतले आहेत. त्यांच्या आईची तब्येत अचानक खालावल्याने गंभीरने हा निर्णय घेतला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने दिल्लीला जावं लागलं. गंभीर यांच्या आईंची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू मिळालेल्या माहितीनुसार, गंभीर यांच्या आई सीमा गंभीर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका…

Read More

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन

बारामती, दि. १३: श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वाहनांची संबंधित वाहनचालकांनी १९ जून २०२५ पर्यंत तांत्रिक तपासणी करुन घ्यावे, पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनचालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. पालखी सोहळ्यावेळी देहू, आळंदी ते पंढरपूर या दरम्यान पालखी मार्गावर प्रवासी तसेच…

Read More

राजा रघुवंशी खून प्रकरण : कुटुंबाची नार्को टेस्टची मागणी; सोनम आणि राज कुशवाहांच्या अडचणीत वाढ?

डिजिटल डेस्क, नवी दिल्ली – मेघालयमध्ये हनीमूनदरम्यान ट्रान्सपोर्ट व्यवसायिक राजा रघुवंशी यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा यांच्यावर नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. राजा यांचे मोठे भाऊ सचिन रघुवंशी यांचे म्हणणे आहे की, आरोपी पोलिसांना दिशाभूल करत असल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सत्य समोर आणण्यासाठी नार्को टेस्ट गरजेची…

Read More

एअर इंडिया विमान अपघात: “मी उडी मारली नव्हती…” – जीवंत बचावलेले विश्वास कुमार यांनी पंतप्रधान मोदींना काय सांगितले?

नवी दिल्ली | एअर इंडिया विमान दुर्घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सिव्हिल रुग्णालयात एअर इंडिया विमान अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची भेट घेतली. त्यांनी या दुर्घटनेतील एकमेव जीवित राहिलेल्या प्रवाशाशी – विश्वास कुमार रमेश – यांच्याशीही संवाद साधला. विश्वास यांनी सांगितले की, “मी उडी मारली नव्हती, तर माझ्या सीटसह बाहेर फेकला गेलो होतो.” ही अत्यंत…

Read More

एअर इंडियाच्या जागतिक ब्रँड स्वप्नाला जबर धक्का; ग्राहक सेवा याआधीच विवादात एअर इंडियाचा ड्रीम प्रोजेक्ट हादरला

एअर इंडियाचा ड्रीम प्रोजेक्ट हादरला जून 2023 मध्ये एअर इंडियाने एअरबस आणि बोईंग या दोन आंतरराष्ट्रीय विमान उत्पादक कंपन्यांसोबत 470 नवीन विमान खरेदीसाठी 70 अब्ज डॉलर्सचा करार केला होता. यानुसार कंपनीला या वर्षी जून-जुलैपासून विमानांची डिलिव्हरी मिळणार होती. यात बोईंग-787 ड्रीमलाइनरचे 20 विमान देखील समाविष्ट होते. मात्र, अलीकडील अपघातामुळे एअर इंडियाच्या ब्रँड प्रतिमेला मोठा धक्का…

Read More

अहमदाबाद विमान अपघातानंतर हेल्पलाइन क्रमांक जाहीर, संपर्कासाठी तपशील

गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एक मोठा विमान अपघात घडला. एअर इंडियाचे लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे विमान 242 प्रवाशांसह दुपारी उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच शाहीबाग विमानतळाजवळ कोसळले. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादकडे रवाना झाल्याची माहिती आहे. एअर इंडियाने या विमान अपघाताबाबत माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक 1800 5691 444 जारी केला आहे. तसेच नागरी…

Read More

अहमदाबाद विमान दुर्घटना: माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी विमानात होते उपस्थित; प्रवाशांची यादी जाहीर

अहमदाबादहून लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताच अपघातग्रस्त झाले. या विमानात एकूण 242 प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणीही उपस्थित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानतळ बंद, रुग्णालयात वाढलेली गर्दी एअर इंडिया विमानाच्या अपघातामुळे अहमदाबाद विमानतळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद करण्यात…

Read More

उड्डाण घेताच एअर इंडिया विमानाचा अपघात; मोठी खळबळ, भयावह दृश्यांनी हादरले सर्वजण

Ahmedabad Air India Plane Crash अहमदाबाद एअरपोर्टवरून लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले असून त्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे एकूण 242 लोक होते. दुपारी 1 ते 2 वाजेच्या दरम्यान घडलेल्या या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील विमानात होते. विमानाने दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी उड्डाण घेतले आणि केवळ दोन…

Read More